नवी दिल्ली प्रतिनिधी । आज बिहारमध्ये एका पुलासह १२ रेल्वे योजनांचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, विश्वकर्मा दिनाच्या...
मुंबई प्रतिनिधी । मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू करण्यात आली. याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे कारण...
मुंबई प्रतिनिधी । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग अँगल समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं आहे. या प्रकरणात...
मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार होती. मात्र पायाभरणीचा हा सोहळा...
नवी दिल्ली । शेतकरीविरोधी वटहुकूम आणि विधेयकांच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला....
नवी दिल्ली । एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत...
अमळनेर प्रतिनिधी । केंद्र सरकारने तातडीने कांदा निर्यात बंदी उठवावी, अशा विनंतीचे निवेदन महिला राष्ट्रवादी काँग्रेसने तहसीलदार मिलिंद वाघ यांना...
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोना संसर्ग झाला आहे. नितीन राऊत यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली....
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आले,...
समीर गायकवाड : देशभरात जेंव्हा फक्त महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये करोनाच्या केसेसचे हॉटस्पॉट झाले होते, करोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला होता तोपर्यंत...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech