TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुसऱ्या लाटेतील करोनाबळींना केंद्राची उदासीनता जबाबदार ; संसदीय समितीचे ताशेरे !

मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याची शिफारस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2022
in आरोग्य, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर अनेक रुग्णांचा जीव वाचवता आला असता, असं म्हणत संसदीय समितीने सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. संसदीय स्थायी समितीने राज्यसभेमध्ये 137 वा अहवाल सादर केला. तसेच केंद्र सरकारने राज्यांच्या मदतीने रुग्णांच्या मृत्यूंबाबत फेरतपासणी करून मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी भरपाईची शिफारस देखील समितीने केली आहे.

समाजवादी पक्षाचे राज्यसभेतील खासदार रामगोपाल यादव यांच्या समितीने १३७ वा अहवाल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला. योग्य उपाययोजनांच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले, असं संसदीय स्थायी समितीनं या अहवालात म्हटलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवांचा तुटवडा, ऑक्सिजन सिलिंडर आणि औषधे इत्यादींची अवैध साठवण आणि काळाबाजार ही यामागची प्रमुख कारणं होती. संसदीय समितीने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, समितीच्या मते जर कोरोना विषाणू लवकरात लवकर ओळखण्यात सरकारला यश आले असतं आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धोरण योग्यप्रकारे अंमलात आणलं गेलं असते तर त्याचा परिणाम दिसून आला असता. आणि यामुळे अनेकांचा जीव वाचवता आले असते.

READ ALSO

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

एप्रिल-मे २०२१ मध्ये ‘डेल्टा’ या अधिक घातक उत्परिवर्तित विषाणूमुळे देशभर करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना प्राण गमवावे लागले. करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही लाट अत्यंत उग्र होती, ‘डेल्टा’ विषाणू अधिक घातक होता. पण, त्याचा आगाऊ अंदाज घेण्यात केंद्राची आरोग्य यंत्रणा कमी पडली. ‘डेल्टा’’ची तीव्रता आधीच लक्षात आली असती तर, अनेक रुग्णांचे प्राण वाचवता आले असते, पण, केंद्र सरकार योग्य वेळी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

संसदीय समितीच्या १२३ व्या अहवालामध्ये रुग्णालयांमध्ये प्राणवायू पुरवठय़ातील उणिवा आणि संभाव्य तुटवडय़ासंदर्भात केंद्राला इशारा देण्यात आला होता. या अत्यंत महत्त्वाच्या मुद्दय़ाकडे लक्ष द्यावे आणि तातडीने उपाययोजना करावी, अशी सूचना केली होती. त्यावेळी या समितीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्राणवायू पुरवठय़ासंदर्भात तातडीने पावले उचलली जातील, असे आश्वासनही दिले होते पण, त्याची अंमलबजावणी झाली नाही. केंद्राच्या या नाकर्तेपणाचा मोठा फटका करोनाच्या दुसऱ्या लाटेत लोकांना बसला, असे ताशेरे समितीच्या अहवालात ओढले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #corona#PM_Narendra_Modi

Related Posts

आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
Next Post

एलसीबी निरीक्षक बकाले यांची मध्यरात्री मुख्यालयी तडकाफडकी बदली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मैं देश नहीं बिकने दूंगा’ नव्हे, ‘मैं देश नहीं बचने दूंगा : खासदार संजय सिंह

February 2, 2021

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा

May 12, 2022

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

November 3, 2020

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस इतके इरेला का पेटले आहेत?’ : शिवसेना

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group