TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली’ मार्चनं दिल्लीच्या सीमांना छावणीचं स्वरुप

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरियाणा, पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषीनीतीविरोधात चलो दिल्ली आंदोलन तीव्र केलं आहे. त्यामुळे दिल्लीच्या सर्व सीमांना आज लष्करी छावणीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. बुधवारी रात्री उशिरापर्यंत शेतकरी हरयाणा सीमेवर ठाण मांडून राहिले. आजदेखील शेतकऱ्यांकडून दिल्लीत दाखल होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोहतकमध्ये ‘दिल्ली चलो’ आंदोलनासाठी एकत्र जमलेले शेतकरी झज्जर सीमेवर गोळा झाले आहेत.

कडाक्याच्या थंडीत पाण्याचे फवारे मारले जात होते. कुठे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जाता होत्या तर कुठे सीमेवर असावा तसा कडेकोट पहारा होता. ही सगळी तयारी कुठल्या अतिरेक्यांसाठी नाही तर ही शेतकऱ्यांचं आंदोलन रोखण्याची तयारी होती. कारण आता ते दिल्लीच्या दिशेनं निघाले आहेत. केंद्र सरकारनं नुकतेच मंजूर केलेले शेतकरी कायदे तातडीनं मागे घ्यावेत ही प्रमुख मागणी करत हे शेतकरी एकत्र आले आहेत. इतके दिवस आंदोलन पंजाब, हरियाणापुरतं मर्यादित होतं. पण आता शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दिल्लीकडे वळवला आहे. दिल्लीकडे कूच करणाऱ्यांमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान आणि केरळच्या शेतकऱ्यांचा; तसेच पाचशे शेतकरी संघटनांचा समावेश असून ते शुक्रवारी दिल्लीत आंदोलन करणार आहेत. या तिन्ही कायद्यांचा विरोध करण्यासाठी शेतकरी दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडन केल्यानंतरही सरकार हमी भाव संपुष्टात आणेल, अशा शंकेने शेतकरी आक्रमक झाले आहेत. कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीवर मोर्चा काढून चाल करून येणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अंबालाजवळ पाण्याचे फवारे मारले आणि अश्रुधूराचा वापर केला. शेतकऱ्यांनीही मोर्चा रोखण्यासाठी लावलेले संरक्षण कठडे उचलून घग्घर नदीत फेकून दिले आणि दगडफेक केली.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्ली-हरियाणा सीमेवर पाच हजार पोलिस, तसेच केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सीमा सील करून आठ जागांवर नाकेबंदी केली आहे. सावधतेचा उपाय म्हणून दिल्ली आणि शेजारच्या शहरांमधील मेट्रो सेवाही दुपारी दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांना हरियाणामध्ये शिरू देणार नाही, अशी घोषणा करून हरियाणा सरकारने दिल्ली-चंडीगड महामार्ग बंद केला असून, गुडगाव आणि फरीदाबादचे दिल्लीकडे जाणारे रस्ते, तसेच उत्तर प्रदेश-दिल्ली सीमेवरील रस्ते बंद केले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

…म्हणून अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन दिला; सर्वोच्च न्यायालयाने दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खंडणी घेतल्याप्रकरणी शिक्षकासह मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2024

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात ‘बांबू शेती कार्यशाळा’ उत्साहात !

September 13, 2020

मोठ्या आनंदात सुट्टीत मामाच्या गावाला आली, अंगणात झोका खेळताना चिमुकलीसोबत घडलं अघटीत !

June 7, 2023

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार…!

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group