TheClearNews.Com
Tuesday, December 16, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बिहारच्या भागलपूरमध्ये नाव पलटली, 5 जणांचा मृत्यू, 100 बेपत्ता

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in आरोग्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

भागलपूर (वृत्तसंस्था) बिहारच्या भागलपूरमध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. भागलपूर-नवगछिया मधील करारी दियारा गावामध्ये गंगा नदीत नाव पलटी झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्देवाची गोष्ट म्हणजे या अपघातात जवळपास 100 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या नावेमध्ये जवळपास 125 लोक होते. अचानक नाव पलटी झाल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 15 जण गंभीर जखमी आहेत. तर अद्याप 100 लोक बेपत्ता आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी गोपालपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

READ ALSO

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत पाच मृतदेह हाती लागले आहेत. माहितीनुसार या नावेमध्ये मजूर, शेतकरी, लहान मुलं आणि काही महिला होत्या. जे आपल्या शेतांमध्ये कामासाठी गंगा नदीच्या पलीकडील बाजूला या नावेतून जात होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, प्रशासनाकडून बचावकार्य व्यवस्थित केलं जात नसल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. प्रशासनावर यामुळं लोकांचा रोष आहे. लोकांनी आरोप केला आहे की, प्रशासनाकडून योग्य पद्धतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी प्रणव कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत. ते या घटनेवर नजर ठेवून आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
आरोग्य

मू.जे. महाविद्यालयाचा ‘अष्टसूत्री कार्यक्रम’ व ‘आरोग्य तपासणी शिबीर’ संपन्न

September 12, 2025
आरोग्य

लंम्पीचा जिल्ह्यातील या २८ गावांमध्ये प्रादुर्भाव!

July 23, 2025
आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
आरोग्य

जळगाव जिल्ह्यात डेंग्यूचा शिरकाव

May 23, 2025
Next Post

दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल; संजय राऊतांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

असोदा व परिसरातील युवक व कार्यकर्त्यांची शिवसेनेत एन्ट्री !

October 26, 2024

कोविड सेंटरमधील कंत्राटी कामगारांचे “रेड अलर्ट” आंदोलन

May 1, 2021

“आरोप सिद्ध करा, अन्यथा नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा” : प्रवीण दरेकर

April 17, 2021

शरद पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन !

August 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group