TheClearNews.Com
Friday, December 26, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इस्रायलला जाऊन स्वत: मोदींनीच भारतात पेगासस आणलं : राहुल गांधींचा आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेत राहुल गांधींचं बजेटसंदर्भात भाषण केलं आहे. पेगाससच्या मुद्यावरुनही राहुल गांधींनी थेट पंतप्रधान मोदींवरच आसूड ओढले आहेत. त्यांनी असा आरोप केला आहे की, इस्रायलला जाऊन स्वत: मोदींनीच भारतात पेगासस आणलं आहे.

राहुल गांधींनी म्हटलंय की, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, पेगासस, ही सर्व राज्यांच्या संघराज्याचा आवाज नष्ट करणारी, लोकांचा आवज नष्ट करणारी साधने बनवली गेली आहेत. जेंव्हा तुम्ही भारतातल्या राजकारण्याविरोधात पेगाससचा वापर करता, ज्या पेगासससाठी पंतप्रधान मोदी स्वत: इस्रायलला गेले. त्यांच्या सांगण्यावरुनच पाळत ठेवली गेली आहे. त्यांनी भारतातील संघराज्यावरच हल्ला केला आहे. पेगाससच्या माध्यमातून अनेक राज्यांतील लोकांवर ही पाळत ठेवण्यात आली आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

READ ALSO

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

मनपात भाजपा-शिवसेना युतीची घोषणा

पुढे ते म्हणाले की, एका विशिष्ट विचारधारेने संपूर्ण सगळ्या यंत्रणांवर ताबा मिळवला आहे. त्यांनी देशात द्वेषाचं विष कालवलं आहे. आणि द्वेषामुळे काय होतं, हे चांगल्या पद्धतीने जाणतो कारण माझ्या आजोबांनी १५ वर्षे तुरुंगात घातली आहेत. माझी आजी माझ्या बाबांनी रक्त सांडलं आहे. म्हणून मला हे आतून जाणवतं की किती धोकादायक आहे. माझा सल्ला आहे की हे आता थांबवा. तुम्ही आधीच अडचणी तयार करण्याला सुरुवात केली आहे.

संघ आणि भाजप हे आपल्या देशाची पाळेमुळे कमकुवत करत आहेत. ते आपल्या राज्याची एकता नष्ट करत आहेत. एकाही तरुणाला रोजगार मिळणार नाही, अशी व्यवस्था करुन ते देशाला कमकुवत करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाला एकही पाहुणा का मिळाला नाही, याचं तुम्ही आत्मपरिक्षण करा. आज भारत पूर्णपणे एकटा पडला आहे. श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनकडून आपण वेढले गेलो आहोत आणि आपण एकटे पडले आहोत. आपण कमकुवत झालो आहोत. देशातील लोकांमध्ये संवाद संपत चालला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #RahulGandhi

Related Posts

राजकीय

सावदा नगरपालिकेत वानखेडे कुटुंबाची ऐतिहासिक कामगिरी

December 25, 2025
जळगाव

मनपात भाजपा-शिवसेना युतीची घोषणा

December 25, 2025
जळगाव

मनपा निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन भरण्यास सुरुवात

December 23, 2025
चाळीसगाव

चाळीसगावात प्रतिभा चव्हाण यांचा दणदणीत विजय

December 22, 2025
जळगाव

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025
जळगाव

आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती

December 18, 2025
Next Post

निकटवर्तीयांवरील ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांचे 'पुष्पा' स्टाईल ट्विट चर्चेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश चतुर्थीच्या पंतप्रधान मोदींनी मराठीमधून दिल्या शुभेच्छा..!

September 10, 2021

‘स्वच्छ अमृत महोत्सवां’तर्गत जळगावला ‘३ स्टार रेटिंग’

November 20, 2021

पाळधीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात साडेपाच लाखाचा अपहार ; दोघांविरुद्ध गुन्हा !

June 9, 2022

बीएचआर घोटाळा : १२८ ठेवीदरांच्या मूळ पावत्या परत करण्याचे न्यायालयाने आदेश !

August 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group