TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाकच्या पायघड्या ! भारतासोबत व्यापार सुरू करण्यास पाकिस्तानची मंजुरी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 31, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) गेल्या कित्येक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणारी दुश्मनी आता मैत्रीच्या रूपात बदलताना दिसत असून भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या व्यापाराबाबत पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सरकारने भारतासोबत व्यापार करण्यास मंजुरी दिली आहे. पाकिस्तान आता भारताकडून सूत आणि कापूस आयात करणार आहे.

साखरेबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. जवळपास दोन वर्षानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा व्यापार सुरू होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक आणि दुसर्‍या क्रमांकाचा साखर उत्पादक देश आहे. साखर आयातीमुळे पाकिस्तानला रमजानच्या आधी साखरेचे दर कमी करण्यास मदत होणार आहे. पाकिस्तानच्या इकॉनॉमिक कॉर्डिनेशन कमिटीने बुधवारी आपला एक अहवाल सादर केला. या अहवालात भारतासोबत कापूस आणि साखरेचा व्यापार पुन्हा सुरू करण्याची सुचना करण्यात आली होती. या अहवालाला मंजुरी मिळाल्यानंतर पाकिस्तान आता अधिकृतपणे व्यापार सुरू करण्याच्या तयारीत आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

आर्थिक संकटाच्या खाईत असलेला देश आणि वाढत्या महागाईचे संकट आणि मरणासन्न अवस्थेत असलेल्या उद्योगांना वाचवण्यासाठी पाकिस्तान सरकार पुन्हा एकदा भारतासोबत व्यापार सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यातच दोन्ही देशांमधील तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरू असून भारतासोबतचे संबंध सुधरवण्यासाठीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ११३९ कोरोनाबाधित, ९९६ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव व्हेंटिलेटर घोटाळा : व्हेंटिलेटर परत करण्याची घाई, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तर नाही ?

December 24, 2021

विधानपरिषद बिनविरोध नाही, निवडणूक होणारच ; १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात !

June 13, 2022

आरोग्य कर्मचारी, कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाईकांसाठी आनापान साधना प्रशिक्षणाचे आयोजन

May 4, 2021

शेतकऱ्यांच्या पोटखराब जमीन वाहितीखाली आणण्यासाठी आणि त्याबाबत सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याकामी जिल्हा प्रशासनाचे आवाहन

February 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group