TheClearNews.Com
Monday, December 15, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खोटं बोलण्यात मोदींची बरोबरी कधीही करु शकणार नाही- राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहेत. खोटं बोलण्याच्या बाबतीत मी पंतप्रधान मोदींशी कधीही बरोबरी करु शकणार नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. ते बिहारमध्ये एका सभेला संबोधित करत होते.

काँग्रेसने देशाला एक नवीन दिशा दिली आहे. मनरेगा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. आम्हाला माहिती आहे की देश कसा चालवायचा. आम्ही शेतकऱ्यांसोबत उभे राहिलो आहोत आणि रोजगार निर्मिती कसं करायचं हे आम्हाला माहित आहे. पण, एका गोष्टीची आमच्यात कमी आहे. आम्ही खोटं बोलू शकत नाही. आम्ही खोटं बोलण्यात पंतप्रधान मोदींशी बरोबरी करु शकत नाही, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

READ ALSO

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

पंतप्रधान मोदी आता आपल्या भाषणात 2 कोटी रोजगार देण्याचा उल्लेख करत नाहीत. त्यांना माहिती आहे की ते खोटं बोलत आहेत. लोकांनाही माहिती आहे की मोदी खोटं बोलत आहेत. मी खात्री देतो, पंतप्रधान मोदी येथे येऊन दोन कोटी नोकऱ्या देण्याचे म्हणतील, तर लोक त्यांना सोडणार नाहीत, अशी टीका राहुल यांनी केली. बिहारमध्ये पुरेसे जॉब निर्माण झाले नाहीत, सुविधा नाहीत. पण, यात तुमचा काही दोष नाही. दोष तुमचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा आहे. लोक बिहारमधून दिल्लीमध्ये कामाच्या शोधात जात आहेत. तुम्ही बिहार मेट्रोमध्ये काम का करत नाही? कारण तुमच्या राज्यात मेट्रो नाही, असं राहुल गांधी म्हणाले. सर्वसाधारणपणे दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळण्यात येतो. पण पंजाबमध्ये पंतप्रधान मोदी, अंबानी, अदाणीचे पुतळे जाळण्यात आले. या मागे कारण काय असावं? ही खूप मोठी आणि दु:खद गोष्ट आहे की हे सर्व भारताच्या पंतप्रधानांसोबत होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना उ बा ठा उपजिल्हा प्रमुख पदी महेंद्र महाजन याची निवड

December 15, 2025
राजकीय

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025
राजकीय

परिट समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गात समाविष्ट करावे तसेच संत गाडगे महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी – आ. एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदेत मागणी

December 10, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
चाळीसगाव

कोणता झेंडा घेऊ हाती ? शिंदे सेनेच्या उमेदवारांची किशोर पाटलांच्या भूमिकेमुळे उद्दीन प्रतिक्रिया, शिवसेनेच्याच उमेदवाराच्या विरोधात शहर विकास आघाडीचा प्रचार करणार

November 28, 2025
अमळनेर

अवैध धंद्यांतून पैसे कमावणाऱ्यांनी चारित्र्याच्या गोष्टी करू नयेत… ; राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांचा माजी आमदारांवर निशाणा

November 25, 2025
Next Post

गुटख्याचे प्रकरण भोवले : एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत अंतिम सत्र/ वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षांना सुरुवात

September 26, 2020

वैजनाथ ता. एरंडोल येथील वाळूगटाची तात्काळ मोजमाप करावी : अँड. विजय पाटील

May 21, 2021

पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर महिलेच्या गळ्यातील सोनपोत लंपास !

August 23, 2024

हाथरस अत्याचार पीडितेच्या मृतदेहावर पोलिसांकडून बळजबरीने अंत्यसंस्कार

September 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group