TheClearNews.Com
Friday, January 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

vijay waghmare by vijay waghmare
January 4, 2026
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने १ जानेवारीपासून कापसाच्या आयातीवर ११ टक्के आयात शुल्क लागू केल्याने देशातील कापूस बाजाराला मोठा आधार मिळाला असून, कापसाच्या दरात वाढ झाली आहे. दीर्घकाळ कमी दरांमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या बाजारपेठेत दिसून येत आहे.

आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर परदेशातून स्वस्त दरात कापूस आयात होत असल्याने देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरांवर दबाव निर्माण झाला होता. मात्र, आयात शुल्क लागू झाल्यानंतर देशांतर्गत कापसाला मागणी वाढली असून, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू लागला आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या कापूस विक्रीला वेग आला आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) तसेच खेडा खरेदी सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व सीसीआय खरेदी केंद्र कार्यान्वित झाल्यामुळे खासगी खेडा खरेदीतही दरांना स्थिरता मिळाली आहे. सीसीआयची खरेदी सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात कापसाचे दर ५,५०० ते ६,९०० रुपये प्रतिक्टिल इतके होते. कमी दरामुळे अनेक शेतकरी कापूस विक्री थांबवून ठेवत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत कापसाच्या दर्जानुसार खेडा खरेदीत ७,००० ते ७,६०० रुपये प्रतिक्विलपर्यंत दर मिळू लागले आहेत.

READ ALSO

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

केंद्र सरकारने गेल्या वर्षभरापासून कच्च्या कापसावर ११ टक्के आयात सीमाशुल्क रद्द केले होते. त्यामुळे परदेशातूनस्वस्त कापूस व्यापाऱ्यांनी आयात केला आहे. तसेच आयात शुल्काचे कारण देत व्यापारी भाव पाडत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात कापूस हमी भावापेक्षा कमी किंमती विकावा लागला आहे. मात्र, आता आयात शुल्क लावल्याने कापसाला खेडा खरेदी हमी भावाच्या जवळपासून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या आशेने घरात साठवून ठेवलेला कापसाला चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRelief for farmers: Prices increased as soon as import duty was imposed on cotton

Related Posts

Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Uncategorized

कर्नाटक, बिहार, पंजाब, महाराष्ट्र सेमिफायनलमध्ये

July 11, 2025
Uncategorized

आषाढी एकादशी निमित्त संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

July 8, 2025
Uncategorized

‘गाईड’ एकांकिकेने भुसावळकरांना दिली अध्यात्मिक अनुभूती

July 8, 2025
Uncategorized

वीज पुरवठा सुरळीत न ‌झाल्यास तीव्र आंदोलन करणार उपनेते गुलाबराव वाघ यांचा इशारा

July 7, 2025
Next Post

मनपा निवडणुकीसाठी १३८ अपक्षांना चिन्ह वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुलाबभाऊंनी पाळला शब्द…विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांच्या भव्य पुतळ्याचा मार्ग मोकळा !

April 17, 2023

अमळनेर येथील एनडीपीएसच्या गुन्ह्याचा नंदू बेलदारच मास्टर माइंड !

December 19, 2021

जळगावच्या आशादीप वसतीगृह प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येणार : गृहमंत्री

March 3, 2021

मुली ब्रेक-अप नंतर बलात्काराच्या तक्रारी करतात : किरणमयी नायक

December 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group