TheClearNews.Com
Monday, March 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘…तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा’ : राहुल गांधी

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला. काँग्रेस भारताकडे संवाद म्हणून पाहते तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींची तुलना कोरिया मॉडेलशी केली.

संभाषणादरम्यान राहुल गांधी यांनी दावा केला की, भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रामुख्याने दोन पक्ष आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मोदींच्या आर्थिक धोरणांची कोरियाशी तुलना करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी कोरिया मॉडेलनुसार विचार करतात, त्यांना वाटते की, मोठ्या लोकसंख्येला एखादी अल्प रक्कम देऊन ते काही लोकांच्या नियंत्रणाखाली सत्ता आणि संपत्ती आणू शकतात.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही हल्लाबोल करताना राहुल म्हणाले की, भारतातील लोकशाहीची मूलभूत संरचना एका संस्थेने काबीज केली आहे. राहुल म्हणाले की, संविधानानुसार भारत हे एक राष्ट्र नसून विविध राज्यांचे संघटन आहे आणि राज्यांमध्ये संवाद आवश्यक आहे. काँग्रेस भारताकडे संवाद म्हणून पाहते तर आरएसएससाठी भारत हा फक्त नकाशा आहे. राहुल गांधी पुढे म्हणाले की, आज भारताचा आवाज बनलेल्या संस्थांवर हल्ले होत आहेत. काँग्रेसमधील बदल आवश्यक असल्याचे सांगून राहुल गांधी म्हणाले की, यासाठी पक्षाचे दरवाजे लाखो तरुणांसाठी आधी उघडावे लागतील.

याशिवाय राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस गेल्या सात वर्षांपासून सत्तेत नसली तरी आपण सत्तर वर्षांपासून सत्तेत आहोत, भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रत्येक पक्ष अशा टप्प्यातून जातो. आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागेल आणि आपली भूमिका नव्या पद्धतीने समजून घ्यावी लागेल. भारतातील राष्ट्रीय पक्ष हा सर्वांना एकत्र आणणारा पक्ष असेल. काँग्रेससाठी हे आव्हान नसून मोठी संधी आहे. आरएसएस-भाजप आणि काँग्रेसच्या विचारसरणीत लढा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, नंतर पतीचा 'असा' काढला काटा ; घटना वाचून हादरून जाल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

 पी.आर.हायस्कूलतर्फे माजी गुणवंत विद्यार्थी डॉ. सिद्धांत डहाळे यांचा सत्कार

October 8, 2020

धक्कादायक : तृतीयपंथीयांकडून वाहतूक पोलिसाला मारहाण !

February 17, 2021

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये वेशभूषा व पथनाट्य स्पर्धा उत्साहात

August 16, 2022

भाजपचे माजी आमदार सरदार तारासिंह यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group