TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

vijay waghmare by vijay waghmare
March 11, 2025
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी) विधान परिषदेत आज सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे यांनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी स्पष्ट केले की, १९९९ पर्यंत प्रकल्पग्रस्तांना सरळ सेवेने नोकऱ्या देण्याची व्यवस्था होती, परंतु १९९६ ते १९९९ या कालावधीत त्यांच्या सरकारने जवळपास १५ ते १६ हजार प्रकल्पग्रस्तांना सरकारी नोकऱ्या दिल्या होत्या. यानंतर मात्र, एका व्यक्तीने उच्च न्यायालयात दाद घेतल्याने सरळ सेवा भरतीचा अधिकार काढून घेतला गेला.

आ.खडसे म्हणाले, “आज राज्यात लाखो प्रकल्पग्रस्त आहेत. त्यांच्या जमिनी जातात, घरदार उद्ध्वस्त होतात, उपजीविकेचे स्रोत नष्ट होतात, मात्र त्यांना सरळ सेवा नोकरभरतीत संधी दिली जात नाही. उलट, जेव्हा एखादा दगावतो, तेव्हा मात्र अनुकंपा तत्वावर नोकरी दिली जाते. मग जिवंत असताना या प्रकल्पग्रस्तांना न्याय का दिला जात नाही?”

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

सरकारला कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी

आ. खडसे यांनी सरकारला सूचना दिली की, उच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करावा, कारण तो एका विशिष्ट केसमधील निर्णय आहे, संपूर्ण कायदा नाही. त्यामुळे, सरकारने धोरणात्मक निर्णय बदलून प्रकल्पग्रस्तांसाठी सरळ सेवा नोकरभरती पुन्हा लागू करावी. ते पुढे म्हणाले, “आपण कायदा बदलू शकतो, दुरुस्ती करू शकतो, मग प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी तो पर्याय का वापरला जात नाही?”

२५ वर्षांत एकही नोकरी नाही – सरकारने त्वरित निर्णय घ्यावा

गेल्या २५ वर्षांत प्रकल्पग्रस्तांना एकही नोकरी मिळालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचेही खडसे यांनी अधोरेखित केले. त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट आवाहन केले की, प्रकल्पबाधितांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी तातडीने निर्णय घेऊन सरळ सेवा भरती धोरण पुन्हा लागू करावे आणि कायद्यात आवश्यक ती सुधारणा करावी.

राजकीय वर्तुळात आ.खडसेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

विधान परिषदेत उपस्थित अनेक सदस्यांनीही या विषयावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राज्य सरकार या विषयावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. खडसे यांच्या मागणीनंतर सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे भाव वधारले; जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा दर !

July 5, 2022

बाप रे ! राज्यातील १० मंत्री, २० आमदार कोरोनाबाधित !

January 1, 2022

जळगाव ग्रामीण मधून अनुभूती निवासी स्कूलचा क्रिकेट संघ विजयी !

October 4, 2023

साप्ताहिक राशीभविष्य : ९ ते १५ जानेवारी २०२२ ; जाणून घ्या.. कसा असेल तुमचा आठवडा

January 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group