TheClearNews.Com
Sunday, December 14, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आज वानखेडेचा पोलिसांवर विश्वास नाही, आठवड्याभरात असं काय घडलं?’ ; मलिकांचा सवाल

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे. एका आठवड्यात असं काय घडलं?, निश्चितरुपाने याने काही फर्जीवाडा केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

आर्यन खान प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज न्यायालयात गेलेला असा उल्लेख करत नवाब मलिक यांनी वानखेडे यांनी फर्जीवाडा केल्याचा उल्लेख पुन्हा एकदा केलाय. “या प्रकरणात तपास करणारा अधिकारीच आज कोर्टात गेला होता. मुंबई पोलिसांकडे तपास देऊ नये अशी त्यांची मागणी होती. कोर्टाने भूमिका घेतल्यानंतर मुंबई पोलिसांनी सांगितलं की यांना आम्हाला अटक करायची असेल तर ७२ तास आधी आम्ही यांना नोटीस देऊ. कालपर्यंत पोलीसांकडे गेले मला अटक करु नका म्हणाले. आज आता मग हायकोर्टात धाव घेतायत, असं म्हणत नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या या अर्जावरुन टीका केली.

READ ALSO

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

पुढे बोलताना, “एक आठवड्याभरापूर्वी ते मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागत होते आणि आज मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. एका आठवड्यात असं काय घडलं?,” असा प्रश्नही नवाब मलिक यांनी विचारला आहे. “निश्चितरुपाने यांनी काही फर्जवाडा केलाय. त्यामुळे हा अधिकारी घाबरतोय आणि हीच सत्य परिस्थिती आहे,” असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
Next Post

जामीन मिळाल्यानंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया, तुरुंगातील कैद्यांना म्हणाला...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेअर बाजारात मोठी उसळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ५०००० पार

January 21, 2021

जळगावनंतर रावेर मतदार संघातही मोठं धक्कातंत्र ; शरद पवार खेळणार ‘लेवा कार्ड’ !

April 5, 2024

आदिवासी बांधवांसाठी विकासाच्या योजना व नवनवीन संकल्पना आणाव्यात ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

May 1, 2021

पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्या ; अॅड. जमील देशपांडेंची गृहमंत्र्यांकडे मागणी (व्हीडीओ)

September 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group