TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय कर्मचाऱ्यांना उत्सवासाठी उचल देणार – अर्थमंत्री

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमुळे खालावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ‘उचल’ देण्याची आणि राज्यांना बिनव्याजी ‘कर्ज’ देण्याची मदत जाहीर केली.

उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये उचल म्हणजे ऍडव्हान्स देण्याची घोषणा करण्यात आली. हा ऍडव्हान्स प्रीपेड रुपे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळेत. कर्मचाऱ्यांना तो 31 मार्चपर्यंत फक्‍त वस्तू घेऊन खर्च करता येईल. नंतर दहा हप्त्यात कर्मचाऱ्यांना ही रक्कम परत करावी लागणार आहे. राज्य सरकारही असा निर्णय घेईल, अशी केंद्र सरकारला अपेक्षा आहे. त्याचबरोबर केंद्रीय कर्मचाऱ्यांना एलटीसीच्या (प्रवास भत्ता) ऐवजी कर लागू नसलेली कॅश व्हाऊचर्स दिली जाणार आहेत. मात्र कर्मचाऱ्याना हा खर्च फक्‍त जीएसटी लागणाऱ्या वस्तूवर खर्च करता येणार आहे. सातव्या वेतन आयोगात अशी तरतूद नसूनही अपवाद म्हणून फक्‍त चालू वर्षासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारी बॅंका आणि सरकारी कंपन्यांही असा निर्णय घेणार आहेत.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त केंद्र सरकार पायाभूत विकासावर 25 हजार कोटी अतिरिक्‍त खर्च करणार आहे. यामुळे बाजारात 28 हजार कोटी रुपयांची मागणी वाढेल, असे सरकारला वाटते. केंद्र सरकारने मार्च महिन्यात 20 लाख कोटी रुपयांची योजना जाहीर केली होती. त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत झाली. मात्र, मागणी वाढण्यास मदत होणार नाही, अशी टीका झाल्यामुळे आता मागणी वाढण्यासाठी सरकारने या योजना जाहीर केल्या आहेत. या योजना अशा पद्धतीने जाहीर केल्या आहेत की त्यामुळे बाजारात जास्त पैसा येऊन महागाई वाढणार नाही, असे त्या म्हणाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना महापौरांकडून अभिवादन

April 30, 2021

Could Red Dog Be Just The Right Casino For You, Even Without Live Games?

November 20, 2022

वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाईंचे निधन !

October 24, 2023

जळगाव : गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार !

July 10, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group