TheClearNews.Com
Thursday, July 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भारतात विविधतेत एकता : मोहन भागवत !

चीन व पाकच्या हल्ल्यावेळी एकजुटीचे दर्शन घडले !

vijay waghmare by vijay waghmare
July 2, 2024
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

गाजीपूर (वृत्तसंस्था) देशात अनेक भाषा, संस्कृती, वेशभूषा व चालीरिती असतानाही भारताने हजारो वर्षापासून एक राष्ट्र म्हणून काम केले आहे. जेव्हा जेव्हा आपले शेजारी चीन व पाकिस्तानने हल्ले केले, तेव्हा तेव्हा भारतात अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळाली. म्हणूनच आजही भारतात विविधतेत एकता दिसून येते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सोमवारी केले.

गाजीपूरस्थित धामापूर गावात आयोजित कार्यक्रमात मरणोपरांत ‘परमवीर चक्र’ने सन्मानित केलेले वीर अब्दुल हामीद यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले की, भारत हजारो वर्षापासून एक राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. आपल्या देशात अनेक भाषा आहेत. देशाचा भूभाग व्यापक आहे. इथे अनेक प्राचीन परंपरा आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असल्यामुळे तो पूजा, परंपरा व विविध संप्रदायाला मानतो. खान-पान, चालीरिती इथे भौगोलिक परिस्थितीनुसार बदलत असतात. एवढी विविधता असतानाही देश एक राष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. भारत एक राष्ट्र तथा एक समाज आहे, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. जेव्हा चीन व पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा भारतीयांनी मतभेद विसरून एकता दाखवली. हाच आपला मूळ स्वभाव आहे. म्हणूनच आम्ही सर्वजण देशावर केवळ प्रेमच करीत नसून त्याची उपासनासुद्धा करतो.

READ ALSO

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

देशाने आम्हाला काय दिले? याचा आम्ही कधीच विचार करीत नाही, असे भागवत पुढे बोलताना म्हणाले. अब्दुल हामीद यांचे व्यक्तिमत्त्व आदर्श होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले. म्हणून भारतीयांनी त्यांचे आदर्श तत्त्व अंगिकारले पाहिजे. आपण सर्वांनी शहिदांचे स्मरण व अनुकरण करून जीवनात बदल घडवावा, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: GajipurUnity in diversity in India: Mohan Bhagwat!

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या समस्यांबाबत संवेदनशील – प्रवीण सपकाळे

June 21, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल

June 16, 2025
जळगाव

धरणगावमध्ये क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारक प्रकल्पाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी

June 15, 2025
जळगाव

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप..

June 14, 2025
चाळीसगाव

शिवरायांच्या नावाने महाराजस्व शिबिरे म्हणजे प्रशासनाला अधिक लोकाभिमुख करण्याचा उत्तम प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण

June 14, 2025
Next Post

धरणगावजवळ मध्यरात्रीचा थरार ; दोघांना जबर मारहाण करुन लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मिळाली मजुंरी

September 16, 2020

नशिराबादचा आदर्श जिल्ह्यानेच नव्हे तर राज्याने घ्यावा : गुलाबराव पाटील

January 4, 2021

… ईडी त्यांची चौकशी करणार नाही : नाना पटोले

July 2, 2021

जळगावात घरफोडी ; १५ ते २० लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group