TheClearNews.Com
Thursday, March 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केळी उत्पादक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात व्हीपीयु रॅक उपलब्ध व्हावा ; खासदार रक्षाताई खडसे यांचे लोकसभेत निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 18, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटमय काळात जीवनावश्यक गरजा आणि दळण-वळण नियमिततेने सुरु राहण्यासाठी केंद्र सरकारने किसान रेल्वे सुरु केली. या रेल्वेच्या माध्यमातून ग्रामीण स्तरावरील प्रत्येक शेतकऱ्याला मेट्रो सिटीज मध्ये स्वतःचे पीक विकण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारच्या या किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद व वाढलेली मागणीचा आढावा पाहता दररोज रावेर ते न्यू अझादपूर किसान रेल्वेची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अथवा व्हीपीयु रॅक तरी रावेर ते न्यू अझादपूर दररोज उपलबध व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्ली लोकसभेत आपल्या निवेदनाच्या माध्यमातून केली.

किसान रेल्वे ही जीवनावश्यक घटकांच्या दळण-वळण हेतू केंद्र सरकारने सुरु केली. रेल्वे मंत्रालयाने संपूर्ण देशभरात जवळपास २०० पेक्षा जास्त किसान रेल्वे कोरोनच्या काळात सुरु केल्या. या रेल्वेच्या माध्यमातून भाजी, फळ, अन्नधान्याचे छोटे पार्सल मोट्रोसिटीज मध्ये थेट पाठविता येण्याची सुविधा ग्रामीण भागातील उत्पादकांना निर्माण झाली. कोरोना काळाच्या या रेल्वेच्या माध्यमातून मोठमोठ्या शहरात ग्रामीण भागातून जीवनावश्यक वस्तूंची आयात निर्यात सुरळीतपणे सुरु झाली. केंद्राच्या या योजनेला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा दर्जात्मक मालाला मोठ्या शहरात जास्त मागणी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांना मिळालेल्या या उत्पादन संधीचा केंद्र सरकारने सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांचा माल मोठमोठ्या शहरात दररोज आयात निर्यात करण्यासंबंधीच्या मागणीसाठी किसान रेल्वे अथवा सवलतीच्या शुल्क दारात व्हीपीयु रॅक रावेर ते न्यू अझादपूर (दिल्ली)साठी उपलब्ध करून देण्याचे शेतकऱ्यांमार्फत निवेदन खासदारांनी लोकसभेत केले. किसान रेल्वेच्या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणावर छोट्या शेतकऱ्यांना होतो आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांची दर्जेदार केळी फळपीक सहजतेने मोठ्या शहरात उपलब्ध करण्यासाठी मदत होईल. छोट्या शेतकऱ्यांच्या उत्पनात किसान रेल्वेच्या माध्यमातून वाढ होऊन त्यांच्या उत्पादनाची मागणीही मेट्रो सिटीज मध्ये वाढलेली आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात लवकरात लवकर व्हीपीयु रॅक उपलब्ध करण्याबाबत संबंधित झोनल अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात यावेत असे निवेदन लोकसभेत खासदार रक्षाताई खडसे यांनी केले.

READ ALSO

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
Next Post

२०२१च्या डिजिटल जनगणनामध्ये ओबीसीमध्ये समावेश असलेल्या जात व पोट जातीनुसार गणना करण्यात यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महिलेवर अत्याचार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा !

April 9, 2023

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा 18 सप्टेंबरपासून ऑनलाईन होणार

September 10, 2020

खेळता खेळता सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू ; पालकांचा काळीज चिरणारा आक्रोश !

December 16, 2023

धरणगाव तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर ; अवघ्या एका रुग्णावर उपचार सुरु !

November 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group