TheClearNews.Com
Friday, May 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिनेत्री कंगना रानावतवर कठोर कारवाई करा – फारुक शेख अब्दुल्ला यांची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 7, 2020
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । अभिनेत्री कंगना रानावत हिला मुंबईने मोठे केले, नावलौकिक दिला, देशभरात स्वत:ची ओळख करुन दिली त्या मुंबईला पाक व्याप्त काश्मिरची उपमा देणे म्हणजेच समस्त मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेचा अपमान करण्यासारखे आहे. त्यामुळे अभिनेत्री कंगनावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फारुक शेख अब्दुल्ला यांनी जिल्हापेठ पोलिस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमुद केल्यानुसार, पद्मश्री पुरस्कार अभिनेत्री कंगना रानावत हिने महाराष्ट्र राज्य व विशेषत: मुंबईला पाक व्याप्त काश्मिरभास आहे असे वक्तव्य केले. तसेख मुंबई पोलिसांची कामगिरीबाबत जगभरात एक वेगळी ओळख आहे. त्यांच्यावरही बेछुट आरोप करणे व ते आरोप मुंबई पोलिसांवर नसून सर्व पोलिस बांधवांसह मुलांची बदनामी करण्यासारखे आहे. माझ्या कुटूंबात वडिलांनी ४० वर्ष पोलिस दलात सेवा दिली माझे भाऊही पोलिस दलात होते. मी देखील पोलिस मुख्यालयात आहे. मात्र कंगनाच्या विधानामुळे संयुक्त महाराष्ट्रासाठी मुंबईसाठीच्या १०८ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले, त्यांचा सुद्धा अपमान रानावत हिने केला. त्यामुळे तिच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फारुक शेख अब्दुल्ला यांनी केली आहे.

READ ALSO

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

वांग्यांना भाव मिळत नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकरी संतप्त !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

May 9, 2025
कृषी

वांग्यांना भाव मिळत नसल्याने चोपडा तालुक्यातील शेतकरी संतप्त !

May 8, 2025
अमळनेर

आयपीएल सामन्यांवर सट्टा खेळणारे दोघे ताब्यात

May 8, 2025
गुन्हे

महिलेचा गळ्याला लावले धारदार शस्त्र अन् पुढे घडले असं काही…

May 8, 2025
गुन्हे

चा ळीसगाव तालुक्यात विहिर मंजुरीसाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेणे भोवले !

May 7, 2025
गुन्हे

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 7, 2025
Next Post

जामनेर तालुका पत्रकार असोसिएशनची कार्यकारिणी घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेखर पाटील आणि निलेश वाणी यांना आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार घोषित

June 5, 2021

सरता एप्रिल चटके देणार ; पुढच्या पाच दिवसात ‘या’ भागांमध्ये उष्णतेची लाट

April 24, 2022

गुड शेपर्ड स्कुलमध्ये बालिका दिन उत्साहात साजरा !

January 3, 2023

रक्षाबंधनाकरीता बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या भावाला एसटीची धडक !

August 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group