‘माझी वसुंधरा अभियाना’निमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ
जळगाव (वृत्तसंस्था) ‘माझी वसुंधरा’ अभियानातंर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ‘हरित शपथ’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी...
जळगाव (वृत्तसंस्था) ‘माझी वसुंधरा’ अभियानातंर्गत पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने ‘हरित शपथ’ आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अपर जिल्हाधिकारी...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघ व श्री राजपूत करणी सेना, खान्देश विभाग...
मुंबई (वृत्तसंस्था) काँग्रेस-राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून महाविकास आघाडी स्थापन करणाऱ्या शिवसेनेला भाजपनं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून लक्ष्य केलं आहे. शिवसेनेच्या उर्दू...
मुंबई (वृत्तसंस्था) ‘महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. पोलिसांच्या सूर्यप्रकाशा इतक्या स्वच्छ कर्तृत्वावर कुणीही डाग लावू शकत नाही. असेच कर्तृत्व येणाऱ्या...
पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात वाढीव वीजबिलाचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. नववर्षाच्या पहिल्या दिवशी मनसेने वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन आक्रमक पावित्रा धारण केला...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ६६ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ५५ रुग्णांनी...
पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) येथील एका तरूणीने गावातीलच तरूणासोबत प्रेम विवाह केल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तिचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे प्रचंड...
पुणे (वृत्तसंस्था) 'भाजपची संघटना मजबूत करणं हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. कोरोनाच्या काळात प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. ती उणीव...
अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा राहुल गांधी विचार मंच आज सकाळी १०:०० वाजता, नववर्षाच्या आरंभी डॉ. रहेमान एस खाटीक (जिल्हा अध्यक्ष-जळगाव)...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech