योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे आज...
अमळनेर (प्रतिनिधी) यशपाल भिंगे यांच्या नामांकनाबाबत अमळनेर तालुका धनगर समाज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी उभारण्यात येणारे मेट्रो मार्ग ४ आणि ४ अ हे दोन्ही प्रकल्प वेळेत पूर्ण होणार...
जळगाव (प्रतिनिधी) आपले ग्राहक तोडत असल्याच्या किरकोळ वादातून दोघांनी पिता-पुत्रावर हल्ला चढवल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
कोल्हापूर (वृत्तसंस्था) माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत नो मास्क नो एन्ट्री हा उपक्रम कोल्हापूर शहरात सुरु आहे. मास्क नसलेल्या...
जळगाव (प्रतिनिधी) सकाळ, संध्याकाळ, रात्र अथवा मध्यरात्री आलेल्या कोविड संशयास्पद अथवा निमोनियाच्या पेशंटवर मनपाच्या डॉक्टरांनी रुग्णालयात थांबून रुग्णांना बघून त्यांची...
पाटणा (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात १५ जिल्ह्यातील ७८ मतदारसंघांमध्ये आज (७ नोव्हेंबर) सकाळी...
मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. 'सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा, अन्यथा...
जळगाव (प्रतिनिधी) कृषि विधेयक रद्द करण्यासह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार्या लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह आंदोलनात सहभागी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech