स्वतःचं दुःख बाजूला सारत पालकमंत्र्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा बैलपोळा केला गोड !
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मातोश्रीचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे. परंतू या कठीण काळातही त्यांनी शेतकऱ्यांच्या...


















