जळगाव

मुख्यमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांशी संबंधी विविध मागण्यांचे निवेदन देण्याची परवानगी द्या ; ठाकरे गटाची प्रशासनाकडे मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून निवेदन देण्याची परवानगी ठाकरे गटाने प्रशासनाकडे मागितली...

अमळनेर : संत गजाननांच्या प्रकटदिनाला भाविकांची अलोट गर्दी !

अमळनेर (प्रतिनिधी) संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्ताने दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात अमळनेर तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी अलोट...

सीबीआयने नोंदविले सुनील झंवर, पारस ललवाणी, नितीन लढ्ढा यांच्यासह काही जणांचे जबाब !

जळगाव (प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलवून...

धरणगाव व्यापारी लुट प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याची खळबळजनक घटना...

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातून व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवली !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील एका व्यापाऱ्याची पावणे सात लाखांची रोकड असलेली पिशवी लांबवल्याची खळबळजनक घटना...

चोपडा नगरपालिकेविरोधात हजारो नागरिक उतरले रस्त्यावर !

चोपडा (प्रतिनिधी) दोन दिवसांपूर्वी चोपड्यातील अग्नितांडवात एकाचा मृत्यू झाला होता. यावेळी नगरपालिकेची कमकुवत व्यवस्था उघडी पडली होती. त्याच्याच विरोधात आज...

धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) आज पाळधी येथे धरणगावातील राजपूत समाजाच्या तरुणांनी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) परिसरातील एका गावातील तरुणीला आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी कासोदा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला...

पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित !

कासोदा ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी यांना स्वामी विवेकानंद जीवन गौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात...

पहूरकरांना १० दिवसानंतरही मिळाले गढूळ पाणी ; जलशुद्धीकरण केंद्र नावालाच !

पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक दोनमध्ये चक्क १० दिवसानंतर नळाला पाणी आले, तेही घाणेरडं. त्यामुळे...

Page 650 of 1677 1 649 650 651 1,677

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!