राजकीय

देवेंद्र फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं सरकार आलं : सुधीर मुनगंटीवार

नागपूर (वृत्तसंस्था) सुधीर मुनगंटीवार यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. महाविकास आघाडी सरकारने 365 दिवसांत जनतेच्या अपेक्षांचा...

फडणवीसांनीही धमकीची भाषा वापरली – राऊतांचा पलटवार

मुंबई (वृत्तसंस्था) सामनाच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कुठेही धमकीची भाषा वापरली असं मला वाटत नाही. पण फडणवीसांना जर ही धमकीची भाषा वाटत...

‘ठाकरे सरकार हे जनतेच्या विश्वासघातातून निर्माण झालंय’- फडणवीसांची सडकून टीका

मुंबई (वृत्तसंस्था) आज २८ नोव्हेंबर रोजी ठाकरे सरकार अर्थात महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने शनिवारी विरोधी पक्ष...

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील जायडस पार्कमध्ये पोहचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाविरूद्ध भारतात लसीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी देशाच्या तीन प्रमुख प्रयोगशाळांना भेट देत आहेत. पंतप्रधान आज अहमदाबादमधील...

ईडी चौकशीवरून राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) शनिवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ट्वीटरवर एक व्यंग चित्र शेअर केलं. हे व्यंगचित्र ईडी आणि सीबीआयसंदर्भातील असून...

भाजपासारखे लोक दुसऱ्यांच्या खांद्यांवर बंदूक ठेवून बार उडवीत असतात : शिवसेना

मुंबई (वृत्तसंस्था) “सत्ता येते आणि जाते, पण राज्य आणि देश टिकायला हवा. माणसे जगली तर राज्य टिकेल. म्हणून सर्व कामे...

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी सुशीलकुमार मोदींना उमेदवारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहारमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान...

सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) जे कारटून मी शेअर केले ती लोकांची भावना आहे. दबावाचं राजकारण करायचे तर करा. आम्ही संयमाने या गोष्टी...

धरणगावातील शासकीय कापूस खरेदीच्या कार्यक्रम पत्रिकेतून नगराध्यक्षांसह अनेकांची नावे वगळली ! !

धरणगाव (प्रतिनिधी) राज्य कापूस पणन महासंघातर्फे आज धरणगाव येथे कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. परंतू कार्यक्रम पत्रिकेतून चक्क धरणगाव नगराध्यक्षांसह...

रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सुटणार : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

जळगाव (प्रतिनिधी) रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन आवर्तन सोडण्यात येणार असून पहिले आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात येईल. अशी माहिती राज्याचे...

Page 519 of 598 1 518 519 520 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!