विशेष लेख

पाटणादेवीच्या गळ्यात २० कोटींच्या विकासनिधीची माळ ; आ. मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील मुलभूत सुविधांसाठीच नाही तर सांस्कृतिक, धार्मिक व पर्यटन विकासासाठीही हजारो कोटींच्या विकास निधीचा ओघ वाहत ठेवणा-या आ....

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्ताने अहिंसा सद्भावना शांती यात्रा, समूह गीत, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन !

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या औचित्याने दि. २ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ७ वाजता...

जळगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर साधारण तिकीट व आरक्षण तिकीट खिडकी सुरू करावी मनसेची रेल्वे प्रशासनाकडे मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव रेल्वे स्टेशनच्या गेंदालाल मिल परिसरातील बाजूने प्लॅटफॉर्म क्रमांक सहा झाला असून तिकडच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना मोठा जिना...

शेती हेच शाश्वत उद्योगाचे साधन, शेतकरी हा पोशिंदा : पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे प्रतिपादन !

जळगाव (प्रतिनिधी) युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आणि शेतकरी हा पोशिंदा आहे.त्यामुळे शेती...

सुवर्णपदकांमुळे अनेक वर्षांचे स्वप्न साकार झाले- विदित गुजराथी !

पुणे (प्रतिनिधी) बुद्धिबळ ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न मी अनेक वर्ष पाहत होतो हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूपच आनंद...

धरणगावचे भूमीपुत्र आदर्श कृषी सहाय्यक पुरस्काराने सन्मानित !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सु.क्ष.म.स.संचालक भास्करराव पवार (मराठे) यांचे सुपुत्र हेमंत भास्करराव पवार (मराठे) यांना पुणे येथील पत्रकार भवन येथे आदर्श...

धरणगावला राष्ट्रीय लोकअदालतीत 33 लाख 20 हजारांची वसूली

धरणगाव(प्रतिनिधी) येथील तालुका विधी समिती व तालुका वकील संघाच्यावतीने न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण कोर्टाचे 326...

आमदार मंगेशचव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या...

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारच्या मक्तेदारीच्या धोरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे देशात मोठ्या...

शाळेच्या शिक्षकांसह संचालाकडून विद्यार्थ्यांचा ‘नरबळी’ ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

हाथरस (वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशमधील शाळेच्या प्रगतीसाठी विश्वस्त मंडळ, मुख्याध्यापक नाना तहेचे प्रयत्न करत असतात. शाळा नावारुपाला यावी, यासाठी जीवतोड...

Page 37 of 50 1 36 37 38 50

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!