TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढली : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
September 28, 2024
in राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारच्या मक्तेदारीच्या धोरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम उद्ध्वस्त झाले, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. जम्मू-काश्मीरमधील स्टार्टअप उद्योजकांची भेट घेतल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर हल्लाबोल करीत म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील एका युवा स्टार्टअप मालकाच्या डोळ्यातील निराशा बहुतांश उद्योजक व लहान-मोठ्या व्यवसाय मालकांचा संघर्ष दाखवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मक्तेदारीयुक्त धोरणामुळेच अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग देशोधडीला लागले आहेत. लोकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित करण्यात आले.

READ ALSO

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

जीएसटी व नोटबंदीसारख्या चुकीच्या धोरणांमुळे या उद्योगांवर हल्ले झाले व भारताला उत्पादक अर्थव्यवस्थेतून उपभोग घेणाऱ्या अर्थव्यवस्थेत रूपांतरित केले. या जोरावर आपण चीनसोबत स्पर्धा करू शकणार नाही व सर्वच भारतीयांसाठी समृद्धी आणू शकत नाही, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले. भारताला चांगल्यात चांगले हवे आहे. आम्हाला रोजगाराच्या व्यापक संधी व रोजगार निर्मितीला चालना देण्याची नितांत गरज आहे. त्याकरिता जीएसटीला आणखी सुलभ बनवले पाहिजे. लहान व्यवसायांसाठी बँकिंग प्रणाली सुरू करावी. आपल्याला जीडीपीच्या मॉडेलपासून रोजगार निर्मितीकडे वाटचाल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

August 25, 2026
जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
Next Post

आमदार मंगेशचव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026

पाळधी येथे पल्स पोलिओ दिवस साजरा

January 31, 2021

गुलाबराव देवकर रुग्णालयात ८५ वर्षाच्या रुग्णावर खुब्याची शस्त्रक्रिया यशस्वी

August 14, 2021

जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट – ‘अमृत भारत स्टेशन योजना’अंतर्गत 147 कोटींचा निधी मंजूर

April 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group