भुसावळ

नागपूर येथे ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इलियास मेमन यांचा गौरव

भुसावळ (प्रतिनिधी) ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुर ग्रामीण लोणार येथे सेंट्रल इंडिया ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स लोणारा कॅम्पस येथे ध्वज फडकवण्यासाठी...

भुसावळात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी केले पोलिसांच्या स्वाधीन !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील पंधरा बंगला भागातील प्रल्हाद नगरमध्ये आधाऱ्यांचा फायदा घेत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन...

भुसावळ तालुक्यातील एका कंपनीत स्फोट ; दोन कामगारांचा मृत्यू

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावर असलेल्या एका कंपनीत वेल्डींग करतांना झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या...

भुसावळात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी) शहरात सिंधी कॉलनी भागात हर हर महादेव दुकानातील उमेश लोकचंद छाबडिया नावाचा इसम नायलॉन मांजा शासनाने विक्री करण्यास...

ग्रामीण भागातही मेमू ट्रेन्स सुरू करून विद्यार्थी, नोकरदार यांच्यासाठी मासिक पास सुरू करा ; प्रशांत बोरकरांची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) सध्या महागाईने त्रस्त झालेल्या प्रवासी जनतेला दिलासा देण्यासाठी बुऱ्हाणपूर रावेर सारख्या भागातून मेमु ट्रेन्सचे जादा फेऱ्यां प्सेंजर गाड्या...

भुसावळ एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी जळून खाक !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आणि या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली आहे....

दीपनगर वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर दगडफेक ; कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जोरदार आंदोलन !

भुसावळ (प्रतिनिधी) दीपनगर औष्णिक वीज प्रकल्पात कामगारांना ३ ते ४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. त्यात...

भुसावळातील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा उलगडा ; चारित्र्याच्या संशयाने पतीनेच केली हत्या

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ येथील सुचिता शुभम बारसे (वय २५) या महिलेच्या खुनाचा उलगडा अवघ्या काही तासात झाला आहे. कौटुंबिक वादातून...

संस्काराच्या शिदोरीसाठी मनाची बांधणी गरजेची ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

भुसावळ (प्रतिनिधी) एकत्र कुटुंब पद्धती विभक्त कुटुंब पद्धती पर्यंत पोहोचली आहे. समाजात व्यभिचार वाढत आहे. व्यक्तीची आर्थिक भूक संपायचे नाव...

‘कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करतात’ ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत कवी नितीन देशमुख यांचे प्रतिपादन

भुसावळ (प्रतिनिधी) कवितेने समाजाचे हजारो वर्षांपासून प्रबोधन केले आहे.कविता माणसाच्या जाणिवा प्रगल्भ करण्याचे काम करतात.’’अश्रुना जर पंख जरासे लावून घेता...

Page 52 of 80 1 51 52 53 80

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!