कृषी

…अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना घेराव घालणार ; खा. उन्मेश पाटलांचा इशारा

जळगाव (प्रतिनिधी) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत लाभार्थी शेतकरी/शेतकरी गटांना तत्काळ अनुदान वितरित व्हावे अन्यथा जिल्हा अधिक्षक कृषि...

नवीन कृषी वीज धोरणाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

जळगाव (प्रतिनिधी) नवीन कृषी वीज धोरण २०२० ला आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलेल्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत...

शेतकरी आंदोलन अखेर संपलं ; मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य

दिल्ली (वृत्तसंस्था) तब्बल ३७८ दिवस सुरु असलेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर एकमत झाल्यानंतर...

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम 2021- 22 मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलातर्फे (महाबीज) सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार...

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगाम २०२१- २२ मध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलातर्फे (महाबीज) सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार...

चोपड्यात शेतकऱ्यांचा रास्‍ता रोको ; ‘त्‍या’ मंत्री आणि अधिकाऱ्यांवर गुन्‍हा दाखल करण्याची मागणी !

जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी संघटनेतर्फे चोपडा येथे आज रास्‍ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच साऱ्या चोरांनी चोरलेल्‍या वीजेचे बिल शेतकऱ्यांचे नावावर...

साळवा परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकरी हवालदिल !

साळवा ता. धरणगाव (दीपक भोई) कोणतीही पूर्वकल्पना न देता महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे साळवा परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत....

गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू ; ‘या’ राज्यपालांचे खळबळजनक विधान !

जयपूर (वृत्तसंस्था) गरज पडली तर रद्द करण्यात आलेले कृषी कायदे पुन्हा आणणयात येतील, असं वादग्रस्त विधान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र...

कृषिपंप वीजबिलांत १७५९ कोटी रुपयांच्या माफीची संधी ; महाकृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात...

आंदोलक लगेच परतणार नाही, संसदेत कृषी कायदे रद्द होईपर्यंत वाट पाहणार : राकेश टिकैत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषीविषयक तीनही कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे संयुक्त किसान मोर्चाने स्वागत केले आहे. मात्र शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे...

Page 25 of 48 1 24 25 26 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!