मुंबई (वृत्तसंस्था) उल्हास नदीच्या काठावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी तसेच नदीतील प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषदेने...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच पदासाठी लढणाऱ्या एका उमेदवाराची जोरदार...
मुंबई (वृत्तसंस्था) शिवनेरी बस कुणाच्या मालकीच्या आहेत, त्या व्होल्वो बस कशा चालवल्या जातात, प्रति किलोमीटरचा हिशेब काय आहे?, असा सवाल...
मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडी सरकारने राज्यात लोकशाहीला कुलूपबंद केलं आहे. राज्यात लोकशाही नाही तर ‘रोकशाही’ आणि ‘रोखशाही’ सुरु आहे. या...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात आज ३२ जिल्ह्यातील १०५ नगरपंचायतींसाठी आणि २ जिल्हा परिषदेसाठी मतदान होणार आहे. तसेच भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेसाठीही...
मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि मुस्लीम आरक्षण या सर्व प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. अशातच आता राष्ट्रीय समाज...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे...
जळगाव (प्रतिनिधी) अर्बन सेल राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रिक्षा युनियनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्बन सेलच्या...
मुंबई (वृत्तसंस्था) टीईटी परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी माहिती मिळाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech