TheClearNews.Com
Friday, March 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्र सरकारची देशाच्या सीमावर्ती भागात कांदा निर्यातीला परवानगी

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली । देशातील कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर केंद्राच्या या निर्णयाचा सर्वच स्तरांवर विरोध होत आहे. सरकारच्या निर्णयामुळे काही संघटनांनी देशाच्या सीमा भागात कांद्याची निर्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेली असल्याने सीमाभागात कांद्याच्या निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने देशाच्या सीमावर्ती भागात अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला विशेष परवानगी दिली आहे.

त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे दिसत आहे. बांगलादेश आणि भारत यांच्या सीमावर्ती भागात पाच ट्रकमध्ये तब्बल 25,000 टन कांदा मागील काही दिवसांपासून पडून आहे. दरम्यान, हा कांदा निर्यात करण्यासाठी भारत सरकारने आज विशेष परवानगी दिली आहे, या विषयीची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, या अगोदर स्थानिक व्यापाऱ्यांनी देशाच्या सीमेपर्यंत पोहचलेल्या कांद्याच्या निर्यातिची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. त्यावर देशाच्या विविध बंदरांवर अडकलेल्या कांद्याने भरलेल्या ट्रक व कंटेनर यांना अंशत: विश्रांतीचा एक भाग म्हणून मंजुरी दिली जाऊ शकते, असे विदेश व्यापार महासंचालकांकडून सांगण्यात आले होते.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
Next Post

सौदी अरेबियात नोकऱ्या गमवाव्या लागलेल्या ४५० भारतीयांवर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘खान्देश रन’मध्ये जैन इरिगेशनचे 1000 हून अधिक सहकारी धावले !

December 4, 2022

धक्कादायक ! कराटे बेल्टने गळा आवळून मुलीनेच केली आईची निर्घृण हत्या

August 10, 2021

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे १६ रोजी पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशन !

March 10, 2024

ट्रकची दुचाकीला धडक ; दिवाळीचा बाजार करून घरी परतणाऱ्या प्रौढाचा मृत्यू !

November 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group