TheClearNews.Com
Thursday, November 13, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘केंद्र सरकारने उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला’- निर्मला सीतारमण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली । राज्यांचे कोणताही निधी थांबविण्यात आलेला नाही. याउलट केंद्र सरकारने आपल्या उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ पुरवणी अनुदान मागण्यांबाबत लोकसभेमध्ये चर्चांना उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या कि, आर्थिक वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या करातील ७ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा निधी स्वरूपात राज्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच आपला खर्च भागविण्यासाठी कर्ज घेत आहे. एप्रिल-जुलै २०२० दरम्यान ३.८० लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यामधील १.७६ लाख कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. करोना व्हायरसमुळे केंद्र सरकारच्या कर संकलनात २९ टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु, राज्यांना देण्यात आलेल्या निधीमध्ये केवळ ११.९६ टक्क्यांनी कपात केली आहे.

READ ALSO

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या नुकसान-भरपाईची रक्कम थांबविण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नव्हता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येईल. तसेच, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत याचा अर्थ असा नाही कि केंद्र सरकार पैसे देणार नाही. यासंबंधी जीएसटी परिषद राज्यांसोबत चर्चा करत आहे, असे स्पष्टीकरण निर्मला सीतारमण यांनी दिले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
Next Post

राजभाषा हिंदी दिवसनिमित्त रंगले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कवी संमेलन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात लाल भेंडीचा नाविन्यपूर्ण प्रयोग

October 23, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ डिसेंबर २०२४ !

December 7, 2024

Gold- Silver Price Today : अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या दरात घसरण ; जाणून घ्या आजचे दर !

May 4, 2022

Strona Oficjalna Zakłady + Kasyno Online

November 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group