TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सार्वभौमत्व जपण्यास कटिबद्ध : राजनाथ सिंह

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मतभेदांच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भारताचा भर आहे. असे असले, तरीही एकाधिकारशाही आणि आक्रमकतेचा सामना करताना आपले सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

या भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ यांनी पाकिस्तानवरही टीकास्त्र डागले. पाकिस्तान दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करत असून याबाबत त्या देशाचा हेकेखोरपणा कायम आहे. मात्र, याबाबत प्रगतिशील आणि समविचारी देशांच्या सहकार्याने आम्ही काम करत आहोत, त्यायोगे पाकिस्तानचे कारनामे उघड करण्याच्या जोडीलाच त्या कारवायांना आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे राजनाथसिंह म्हणाले. राजनाथसिंह यांनी अमेरिका, जपान आणि रशिया या देशांसोबत वाढत्या द्विपक्षीय संबंधांबद्दलही या वेळी माहिती दिली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असतानाच, अन्य शेजारी देशांसोबत भारताने संबंध सुधारले आहेत. परस्पर सन्मानाचे व हिताचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत व पाठिंबा यामध्ये आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व लडाखच्या भागात भारत चीन सीमेवर गेले सात महिने तणाव कायम असतानाच, संरक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सीमावादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी पातळीवरील चर्चेची आठवी फेरी आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. त्याच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्र्यांनी मांडलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही भूमिका मांडली. ‘शांतता कायम राखण्यासाठी युद्ध टाळणे महत्त्वाचे आहे, मतभेदांना वादाचे स्वरूप येऊ नये, अशी भारताची भूमिका आहे आणि सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी केलेल्या सर्व करारांचा सन्मान करण्यास भारत वचनबद्ध आहे,’ असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

१०-१२ वीच्या परीक्षा मे महिनाअखेरीस - शिक्षणमंत्री गायकवाड यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेखा जरे हत्याकांड : अटककेवेळी आरोपी बाळ बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट

March 14, 2021

मनपातील ११ समित्या गठीत करण्यासाठी गटनेत्यांची बैठक

February 11, 2021

औरंगाबाद : एकाचवेळी तीन मुलांचा शेत तळ्यात बुडून मृत्यू !

February 21, 2022

मुलाच्या व्यवसायासाठी पत्नीचे दागिने गहाण ठेवून बँकेतून काढलेले तीन लाख चोरट्यांनी लांबविले !

October 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group