TheClearNews.Com
Thursday, January 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तीन, पाच, दहा रुपये ; विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला फासले काळे !

ठाकरे गट आक्रमक ; शेतकऱ्यांची थट्टा आणि शोषण सुरू असल्याचा आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2023
in कृषी, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून तीन रुपये, पाच रुपये, दहा रुपये अशी नुकसान भरपाई मिळाली. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांसह शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी विमा कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले.

अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे प्रचंड नुकसान !
यवतमाळ तालुक्यातील यावली कारेगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे कापूस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले. याबाबतचे सर्वेक्षण, पंचनामे करून महसूल विभागाने अहवालही सादर केला. त्याची मदत शासनाकडून अद्याप मिळाली नाही. दुसरीकडे पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची आस होती. अलिकडेच ५९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४१ कोटी जमा केल्याची माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आली. दरम्यान, दिवाळीपूर्वी विमा कंपनीने ५९ हजार शेतकऱ्यांना ४१ कोटींची मदत जाहीर केली. या मदत यादीतील नऊ हजार ७२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयेसुद्धा मदत मिळाली नाहीत. अनेक शेतकऱ्यांना दोन, पाच, दहा रुपये, अशी नुकसानभरपाई मिळाली आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात २००, ५००, एक हजार रुपयांची मदत जमा झाल्याचा प्रकार जाहीर केलेल्या यादीतून समोर आला आहे.

READ ALSO

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

बहूतांश शेतकऱ्यांना तीन, पाच, दहा रुपये भरपाई !
दरम्यान, प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत बहूतांश शेतकऱ्यांना तीन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि एक हजाराच्या आतच रक्कम मिळाल्याचे समोर आल्यानंतर शेतकऱ्यांसह शिवसेना उबाठा आक्रमक झाली. मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपनीचे रावेंद्र कुशवाह यावली कारेगाव येथील मेरसिंग रमन राठोड शेतकऱ्याच्या शेतात आले. यावेळी अन्य शेतकरी व शिवसेना उबाठाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. केवळ तीन रुपयाची मदत मिळाल्याने विमा अधिकाऱ्यास जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. शेतकऱ्यांकडून ५००-५०० रुपये घेतले असा आरोप करीत पंचनामे कुठे आहे, मदत कोणत्या आधारावर अशी प्रश्नांची सरबत्ती करून धारेवर धरत मारहाण सुरू केली. तसेच तोंडाला काळे फासून रोष व्यक्त केला. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढत मध्यस्तीचा प्रयत्न केला.

पंचनामे सदोष तर मदत कशी?
शिवसेना उबाठाच्या वतीने तहसीलसमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्यानंतर लगेच ‘शेतकऱ्यांची दिवाळी गोड’ असा गवगवा करण्यात आला. मात्र याची सखोल चौकशी केल्यानंतर विमा कंपनीचा गोंधळ दिसून आला. ५८ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र पंचनामे केवळ सात हजार ९२० एवढेच उपलब्ध होते. कृषी सहाय्यक, शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्याच पंचनाम्यावर नसून, क्षेत्रही चुकीचे नोंदविले गेले. याबाबत कृषी विभागाने विमा कंपनीला पत्र दिले. परंतु याची दखल न घेता मनमानी पद्धतीने विमा कंपनीने शेतकऱ्यांना दोन, तीन, पाच रुपयांची भरपाई दिली, अशी माहिती किशोर इंगळे, संजय रंगे यांनी दिली. दरम्यान, केवळ शेतकऱ्यांची थट्टा आणि शोषण सुरू आहे. १५ दिवसांत शासनाने तीन हजार १७२ कोटी शेतकऱ्यांना न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, तालुकाप्रमुख संजय रंगे, माजी सभापती गजानन पाटील, युवा सेनेचे अक्षय ठाकरे यांनी दिला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साकरी येथे शाळकरी अल्पवयीन मुलींच्या दुहेरी हत्येने परिसर हादरला

January 29, 2026
गुन्हे

वृद्ध महिलेच्या अस्थी वडिलांच्या समजून केले विसर्जन ; स्मशानभूमीतील बेवारस व्यवस्थेचा भांडाफोड

January 29, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
कृषी

जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, जळगाव ‘जलमय’

January 28, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
गुन्हे

चोरट्यांचा धुमाकुळ एकाच रात्री चार घरफोड्या ; दागिण्यांसह ५ लाखांचा ऐवज लंपास

January 27, 2026
Next Post

पतीच्या निधनानंतर आईने तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाचा केला सांभाळ, पण काळाने केला घात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख

November 30, 2021

भयानक : भाडेकरूसोबत रंगेहात पकडलं ; सासऱ्याने सुनेसह पाच जणांना संपवलं !

August 25, 2021

पीचडी २०१९च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन कालावधी फी भरल्यापासून गृहीत धरा : विरेश पाटील

August 5, 2021

पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटत दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार ; ४ आरोपींना अटक !

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group