नांदेड (वृत्तसंस्था) लॉकडाऊन काळातील विज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला?. तसेच जनेतने विज बिलं भरू नयेत, असे आवाहन करताना, विज बिल न भरल्यास ५० टक्के सवलत मिळेल, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. ते नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.
नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला वीज बिल न भरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लॉकडाऊन काळातील विज बिलात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय कोणत्या मंत्र्याने रद्द केला, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला आहे. जनेतने विज बिलं भरू नयेत, असे आवाहन करताना, विज बिल न भरल्यास ५० टक्के सवलत मिळेल, असा दावाही आंबेडकर यांनी केला. आंबेडकर यांनी नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील जनतेला बिलं न भरण्याचे वक्तव्य केले आहे