TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नथुराम गोडसे खरा हिंदुत्ववादी असता तर महात्मा गांधींऐवजी जिन्नांवर गोळी झाडली असती : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 30, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नथुराम गोडसे हा खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याऐवजी मोहम्मद अली जिन्नांवर गोळी झाडली असती. ते देशभक्तीचं काम झालं असतं’, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा एकदा हिंदुत्त्ववादाचा मुद्दा पुढे आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे. राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, एका हिंदुत्त्ववाद्याने गांधीजींना गोळी मारली होती.सर्व हिंदुत्त्ववाद्यांना वाटतं की गांधीजी राहिले नाहीत. जिथं सत्य आहे तिथं आजही बापू जिवंत आहेत.’

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

राहुल गांधींनी केलेल्या ट्विट संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, खरा हिंदुत्त्ववादी असता तर त्याने जिन्नांना गोळी मारली असती. गांधीजींना का गोळी मारली असती? पाकिस्तानची मागणी ही जिन्नांची मागणी होती. तुम्ही मर्द होतात. तुमच्याकडे मर्दानगी होती, तर पाकिस्तानची मागणी केल्यानंतर, ज्यांनी इथं हिंसाचार पसरवला, फाळणी केली त्यांना गोळी मारली असती. ते देशभक्तीचं काम असतं.

महात्मा गांधींची आज पुण्यतिथी आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. संजय राऊत म्हणाले की,’गांधीजींना गोळी मारणं, एका निशस्त्र, फकीराला गोळी मारणं योग्य नव्हतं. यामुळे जगाला दु:ख झालं आणि आजही आपण शोक व्यक्त करतो.’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #SanjayRaut

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

शिवसेना-भाजप एकत्र येणं शक्य नाही ; संजय राऊतांनी 'रोखठोक' सुनावलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका नको ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

December 15, 2021

गंभीर गुन्हे दाखल असलेली टोळी जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार !

March 22, 2024

व्यापाऱ्याची दोन लाखात फसवणूक

March 29, 2025

विवाहितेचा पैशासाठी सासरकडून छळ

September 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group