जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा
जळगाव प्रतिनिधी : राज्यात सध्या उन्हाची भीषण लाट पसरली असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताने नागरिक दगावण्याचे प्रमाण अत्यंत चिंताजनक झाले आहे. ...














