TheClearNews.Com
Wednesday, June 25, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करतेय : राहुल गांधी यांची टीका !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ‘अग्निवीर’ योजना ही सैनिकांची पेन्शन, कँटिन सुविधा व त्यांना मिळणारा शहीद दर्जा काढून घेण्याचा मार्ग असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.

हरयाणातील सोनिपत जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काही मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासत आहे. पण, देशातील गरीब, शेतकरी आणि युवकांचे कल्याण करण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. हरयाणातील एक छोटा व्यापारी मला भेटला व मोदी व हरयाणा सरकारने आपला व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचे त्याने सांगितले. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे आपले नुकसान झाल्याचे व्यापारी म्हणाला. मोदी सरकार अदानी व अंबानी यांची मदत करीत असल्याची कबुली त्या व्यापाऱ्याने दिली, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकारने सार्वजनिक कंपन्या, शासकीय कारखान्यांचे खासगीकरण केले. शस्त्र बनवण्याचे कंत्राट अदानी व अंबानींच्या कंपनीला दिले. मोदी केवळ अदानी यांना संरक्षण कंत्राट देत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गुजरातमधील मुद्रा बंदर सध्या अदानी यांच्या नियंत्रणात आहे.

READ ALSO

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

या ठिकाणी हजारो किलो अमली पदार्थ (हेरॉईन) आढळले पण, या प्रकरणी किती जणांना तुरुंगात पाठवले? असा सवाल राहुल यांनी केला. हरयाणातील युवकांना रोजगार दिला जात नाही. त्यामुळे शेकडो युवकांना विदेशात जावे लागत आहे. प्रसंगी ते अवैध पद्धत अवलंब करीत आहेत. देशातील गरीब, दलित, शेतकरी व मागासवर्गीयांकडे संविधानामुळेच अधिकार आले. पण, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थांमध्ये याच दलित-आदिवासींना जागा देत नाही. संविधान नष्ट करण्याचा भाजपचा इरादा आहे. पण, आम्ही त्याचे रक्षण करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ अब्जाधिशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकरी, विद्यार्थी, माता-भगिनींचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महानगरपालिका निवडणुका आता नोव्हेंबरमध्येच

June 24, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
जळगाव

मंत्री गिरीश महाजनांचे महिला आयएएस अधिकाऱ्यास रात्री फोन ; खडसेंचा आरोप

April 7, 2025
जळगाव

काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत जोरदार गोंधळ !

March 26, 2025
एरंडोल

एरंडोल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार ; असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश !

March 19, 2025
Next Post

अमळनेरातील आठवीच्या मुलामुळे वाचले दोघा बालकांचे प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘राज्यात रात्रीच्या संचारबंदीबाबत सरकार विचाराधीन’ : आरोग्यमंत्री राजेश टोपे

August 29, 2021

रावेर काँग्रेसच्या जनसंवाद रॅलीत दुचाकीचा अपघात, तरुण कार्यकर्ता ठार !

September 13, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ जुलै २०२४ !

July 6, 2024

जाणून घ्या…काय आहे…कथित भोसरी जमीन घोटाळा प्रकरण !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group