TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करतेय : राहुल गांधी यांची टीका !

vijay waghmare by vijay waghmare
October 2, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ‘अग्निवीर’ योजना ही सैनिकांची पेन्शन, कँटिन सुविधा व त्यांना मिळणारा शहीद दर्जा काढून घेण्याचा मार्ग असल्याचा हल्ला त्यांनी चढवला.

हरयाणातील सोनिपत जिल्ह्यात प्रचारसभेला संबोधित करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार काही मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासत आहे. पण, देशातील गरीब, शेतकरी आणि युवकांचे कल्याण करण्यासाठी हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. हरयाणातील एक छोटा व्यापारी मला भेटला व मोदी व हरयाणा सरकारने आपला व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचे त्याने सांगितले. नोटबंदी व जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी यामुळे आपले नुकसान झाल्याचे व्यापारी म्हणाला. मोदी सरकार अदानी व अंबानी यांची मदत करीत असल्याची कबुली त्या व्यापाऱ्याने दिली, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला. केंद्र सरकारने सार्वजनिक कंपन्या, शासकीय कारखान्यांचे खासगीकरण केले. शस्त्र बनवण्याचे कंत्राट अदानी व अंबानींच्या कंपनीला दिले. मोदी केवळ अदानी यांना संरक्षण कंत्राट देत आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गुजरातमधील मुद्रा बंदर सध्या अदानी यांच्या नियंत्रणात आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

या ठिकाणी हजारो किलो अमली पदार्थ (हेरॉईन) आढळले पण, या प्रकरणी किती जणांना तुरुंगात पाठवले? असा सवाल राहुल यांनी केला. हरयाणातील युवकांना रोजगार दिला जात नाही. त्यामुळे शेकडो युवकांना विदेशात जावे लागत आहे. प्रसंगी ते अवैध पद्धत अवलंब करीत आहेत. देशातील गरीब, दलित, शेतकरी व मागासवर्गीयांकडे संविधानामुळेच अधिकार आले. पण, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील संस्थांमध्ये याच दलित-आदिवासींना जागा देत नाही. संविधान नष्ट करण्याचा भाजपचा इरादा आहे. पण, आम्ही त्याचे रक्षण करणार आहोत, असे राहुल गांधी यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ अब्जाधिशांचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण, शेतकरी, विद्यार्थी, माता-भगिनींचे कर्ज त्यांनी माफ केले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

अमळनेरातील आठवीच्या मुलामुळे वाचले दोघा बालकांचे प्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युवा अनुभव शिक्षा केंद्रामार्फत भिलाली येथे मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप

November 5, 2020

वानखेडे खोटं बोलताहेत ; निकाह लावणाऱ्या काझींचा मोठा खुलासा

October 27, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 डिसेंबर 2025 !

December 3, 2025

डोळ्यादेखत लहान भाऊ बुडत होता, मोठ्यानेही घेतली पाण्यात उडी ; पुढं घडलं भयंकर !

October 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group