TheClearNews.Com
Thursday, July 31, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
October 5, 2024
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरून शुक्रवारी सत्ताधारी भाजपवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घणाघाती टीका केली आणि हरयाणात काँग्रेस सत्ता आल्यानंतर रोजगारनिर्मिती करून राज्य नशामुक्त केले जाईल, असे आश्वासन दिले.

हरयाणाची जनता लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलशाही धोरणांचा चक्रव्यूह तोडण्यासाठी प्रहार करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान होणार आहे. त्यापूर्वी राहुल यांनी सोशल मीडियावरून राज्य व केंद्रातील भाजपला लक्ष्य केले. अलीकडेच मी गोहानातील स्वादिष्ट जिलेबीचा आस्वाद घेतला. येथील जिलेबी मोठ्या प्रमाणावर विकल्या जाऊ शकते. देशात छोट्या उत्पादकांचे सुमारे ५५०० समूह आहेत. त्यांना योग्य पाठबळ मिळाले तर ते आपली उत्पादने जगभरात विकू शकतात. यासाठी वित्त, तंत्रज्ञान, नेटवर्क, ब्रँडिंग यांचे समग्र धोरण तयार करण्याची गरज आहे.

READ ALSO

धरणी नाल्याला संरक्षण कठळे लावण्याची मागणी तीव्र

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

छोट्या व्यावसायिकांना सशक्त करूनच देशाचा आर्थिक विकास वेगाने होईल. परंतु पंतप्रधान मोदी केवळ आपल्या काही उद्योगपती मित्रांचे हित जपत आहेत, असे राहुल म्हणाले. हरयाणा आणि देशात भाजपने अर्थव्यवस्थेला ग्रहण लावले आहे. सत्ताधाऱ्यांनी छोट्या व्यवसायांना नष्ट करून लाखो लोकांना देश सोडण्यास भाग पाडले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच हरयाणाची जनता या निवडणुकीत भाजपला धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हरयाणात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच राज्याला अमली पदार्थांच्या गर्तेतून बाहेर काढण्यात येईल, असे राहुल यांनी सांगितले. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टसोबत हरयाणातील जनतेशी संवाद साधतानाचे काही व्हिडिओदेखील शेअर केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणी नाल्याला संरक्षण कठळे लावण्याची मागणी तीव्र

July 30, 2025
जळगाव

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणचा ‘बिझनेस टायटन्स’ पुरस्काराने सन्मान

July 29, 2025
भुसावळ

भुसावळ शहरात 2 ऑगस्ट रोजी ‘नवरत्नां’चा सन्मान

July 27, 2025
जळगाव

जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 26, 2025
जळगाव

राज्यसभा खासदार पद्मश्री अॅड.उज्वल निकम यांचा छत्रपती संभाजी नाट्यगृहात आज भव्य नागरी सत्कार

July 26, 2025
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
Next Post

सरकारविरोधात लेखन केले म्हणून पत्रकारावर गुन्हा नको : सर्वोच्च न्यायालय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बुधवारी नळ तोटी आंदोलन

June 19, 2022

नाशिक विभागीय भरारी पथकाची परराज्यातील अवैद्य मद्य तस्करी वाहतुक विरोधात कारवाई

July 13, 2021

उद्धव ठाकरे आणि CM शिवराजसिंह चौहान यांच्यात फोनवरून चर्चा

May 11, 2022

भयंकर ! पती आणि मुलांसमोर रेल्वे स्थानकावर महिलेवर तीन नराधमांनी केला बलात्कार !

May 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group