TheClearNews.Com
Tuesday, June 10, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

असे असेल २०२२ वर्ष ; बाबा वंगा यांची भविष्यवाणी ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 27, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०२१ या वर्षानं कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या घातक गोष्टी आपल्याला दिल्या. आता येणारं २०२२ हे वर्ष काय घेऊन येणार आहे, याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या पार्श्वभूमीवर बल्गेरियातील (Bulgaria) बाबा वंगा (Baba Vanga) यांनी २०२२ बद्दल केलेली आश्चर्यकारक भविष्यवाणी (Prophecy) चर्चेत आली आहे. २०२२ मध्ये भारताला स्तुनामी आणि एलियन्स यांचा सामना करावा लागेल, असा दावा त्यांनी केला आहे.

बल्गेरियात राहाणारे वांगेलिया पांडावा गुस्तेरोव्हा हे एक दृष्टीहिन भविषवेत्ते आहेत. ते जगभरात बाबा वंगा या नावाने ओळखले जातात. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरतात असा समज आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक भविष्यवाणी केल्या आहेत. यापैकी सोव्हिएत संघाचं विघटन, ब्रिटनची प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू, २००१ मधील वर्ल्ड ट्रेड सेंटर दहशतवादी हल्ला, चर्नोबिल अपघात आणि ब्रेक्झिट या संकटांबाबत केलेल्या भविष्यवाणी एकदम खऱ्या ठरल्या. परिणामी त्यांनी भारतातबाबत केलेलं वक्तव्य सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

“भारतातील तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. यामुळे पिकांवर टोळधाड येईल आणि भारतात दुष्काळ पडेल. २०२२ मध्ये भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढणार आहे. हिंद महासागरात एक शक्तिशाली भूकंप होईल आणि त्यानंतर मोठी त्सुनामी येईल. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया आणि भारतासह जगातील अनेक देशांच्या किनारी भागांना याचा सामना करावा लागेल. या त्सुनामीत शेकडो लोकांचा मृत्यू होईल. याशिवाय, २०२२ मध्ये एलियन्स ओमुआमुआ नावाचा लघुग्रह पृथ्वीवर पाठवतील.” असे अनेक चकित करणारे दावे त्यांनी केले आहेत. जर त्यांनी केलेल्या या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या तर येणारे २०२० हे वर्ष देखील संकटांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला ६० हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केली पाहणी

March 17, 2021

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडणारा विकृत मानसिकतेचा ; शिंदे गटाने नोंदवला निषेध !

August 20, 2022

गडचिरोलीतील जांभिया-गट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक ; २ नक्षलवाद्यांना कंठस्नान

April 28, 2021

बिहार मतमोजणीला सुरुवात, कोण आघाडीवर – कोण पिछाडीवर

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group