आता ‘या’ तीन राज्यांमधून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन राहावे लागणार : जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली...


















