कृषी

शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई मिळावी ; काँग्रेस फाऊंडेशनतर्फे वडेट्टीवारांना निवेदन !

जळगाव (प्रतिनिधी) राज्य शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत तसेच पिकविम्याची रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व वाढीव मदत...

तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी कराव्यात उपाययोजना

जळगाव (प्रतिनिधी) तूर हे जिल्ह्यातील खरीप हंगामातील महत्त्वाचे आंतरपीक आहे. तुरीवर शेंगा पोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी व पिसारा पतंग...

धरणगाव येथे कृषी विभागामार्फत अनुदानावर बियाणे वाटप

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शहा ऍग्रो याठिकाणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानावर हरभरा, रब्बी, ज्वारी बियाणे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे...

‘कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हा’ ; महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महा कृषी ऊर्जा अभियानाच्या...

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषिदूतांद्वारे ऑनलाईन कृषी मेळावा

जळगाव (प्रतिनिधी) डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषिदुत यांनी आपल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) रूरल ऍग्रीकल्चर वर्क एक्सपरिइन्स या कार्यक्रमाअंतर्गत...

प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2021-22, 22-23,23-24 या तीन...

शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) ई-पीक पहाणी प्रकल्पाचे कामकाज १०० टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून सर्व शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी....

कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास उत्पादन मिळणे शक्य : डॉ. बी.डी. जडे

वाकोद (प्रतिनिधी) कापूस उत्पादक शेतकरी बंधूनी अजूनही कापूस पिकामध्ये व्यवस्थापन केल्यास चांगले उत्पादन मिळणे शक्य आहे, असे जैन इरिगेशनचे वरिष्ठ...

परवाना धारक व्यापाऱ्याला जिनिंग भाड्याने दिलीय, कुठलाही अवैध धान्यसाठा नाही : दिलीप महाले

धरणगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने आज शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याची माहिती समोर आल्यानंतर...

केंद्रीय भाजप मंत्र्याच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले ; आठ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

लखीमपूर खेरी (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांना साधारण वर्षभराचा काळ राहिलेला असतानाच योगी सरकारचा घामटा फुटेल अशी घटना लखीमपूरमध्ये घडलीय....

Page 27 of 48 1 26 27 28 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!