कृषी

शिवनेरी किल्ल्यावर जैन ठिबकवर फुलणार देवराई ; जैन इरिगेशनने जपली सामाजिक बांधिलकी !

जळगाव (प्रतिनिधी) छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येत आहे. यासाठी जैन उद्योग...

तीन हजाराची लाच मागणाऱ्या यावल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वरीष्ठ सहायकाला अटक !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परीषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायम स्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी तीन हजाराची...

शेतकऱ्यांनी कंटाळून निघून जावं, हे सरकारचं षडयंत्र : राष्ट्रीय किसान सभेचा आरोप !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जवळपास दोन महिने झाले आहेत, आम्ही थंडी वातावरणाने त्रस्त आहोत व मरत आहोत. मात्र सरकार केवळ ‘तारीख...

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे शिवारात क्षेत्र असलेल्या शेतकऱ्याची हरभऱ्याच्या बियाण्यात फसवणूक झाली आहे. शेतकऱ्याने बियाण्याची पेरणी केल्यानंतर ८० टक्के पिकच...

गिरीश महाजनांनी घेतली अण्णा हजारेंची भेट ; नवीन कृषी कायद्यासंदर्भात केली सविस्तर चर्चा !

राळेगणसिद्धी (वृत्तसंस्था) भाजपाचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन केंद्र शासनाने...

भारत बंदमध्ये सहभागी व्हा : मुकेश येवले

साकळी ता. यावल ( प्रतिनिधी ) एक लढा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी म्हणून भारत बंदला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्याच्यात...

केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवतेय : शिवसेना

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार देशी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून शेतकरी, कष्टकरी वर्गास लाचार बनवीत आहे. त्या संभाव्य गुलामगिरीविरुद्ध उडालेला...

तुकडे-तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छिताय : मनोज तिवारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील तुकडे तुकडे गँगचे लोक शेतकरी आंदोलनाला शाहीनबाग बनवू इच्छित आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार मनोज...

धरणगावात राष्ट्रीय किसान मोर्चा व शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन !

धरणगाव (प्रतिनिधी) गेल्या दोन दिवसांपासून शासकीय कापूस केंद्राला सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आज शेतकऱ्यांना एस.के कॉटनमध्ये फोन करून बोलावण्यात...

शेतकरी कायद्याचे नाव, मात्र फायदा अब्जाधिश मित्रांचा – प्रियंका गांधींनी साधला मोदींवर निशाणा

मुंबई (वृत्तसंस्था) दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी आज इशारा दिला असून हे आंदोलनाला हिंसक वळणं लागणाचे चित्र दिसत आहे....

Page 40 of 48 1 39 40 41 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!