जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

अमळनेर (प्रतिनिधी) - येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश राजमल जैन यांची राष्ट्रवादी व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे....

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) - चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या ५ लाखांच्यावर असून चाळीसगाव शहरासह छोट्या मोठ्या १४० खेड्यांचा विस्तार आहे. इतका मोठ्या...

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

धरणगाव (प्रतिनिधी) - येथील शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील वैदू वाडा व कुंभार वाडा येथील जीर्ण झालेल्या मटण मार्केटमुळे आजूबाजूच्या...

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

भुसावळ (प्रतिनिधी) - तालुक्यातील कुऱ्हा गावाजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात वरणगावातील २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगाने...

शेतकरी बांधवांना मोठा दिलासा: किमान आधारभूत किमतीत ज्वारी खरेदीस मुदतवाढ!

जळगाव, (प्रतिनिधी) -  राज्यातील शेतकरी बांधवांच्या आग्रही मागणीचा विचार करून ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी...

प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांना विनम्र आवाहन व महत्वाची सूचना

जळगाव (प्रतिनिधी) - बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे जळगाव शहरातील कचरा संकलन बंद आहे,...

स्मार्ट मीटरचा फायदा; दिवसा वीजवापरावर साडेपाच कोटींची सवलत!

जळगाव (प्रतिनिधी) - आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतोय; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना...

तरुणावर चौघांकडून तीक्ष्ण हत्याराने वार

जळगाव (प्रतिनिधी) - कार मागे घेत असताना मागे उभे असलेल्यांनी 'कारचा आम्हाला धक्का लागेल', असे सांगितल्याच्या रागातून कारचालकाने विक्की सुभाष...

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

जळगाव (प्रतिनिधी) - दुचाकी स्लीप होवून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या रोहीत अशोक चांगरे (वय ३७, रा. गुरुनानक नगर) या सफाई...

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

जळगाव (प्रतिनिधी) - जळगाव शहरात 25 वर्षांपूर्वी महाकवी कालिदास यांच्या मेघदूत काव्य लेखनाचा प्रारंभीचा दिवस देशभर "आषाढस्य प्रथम दिवसे" म्हणून...

Page 1 of 1698 1 2 1,698

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!