जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसारख्या नवीन योजनांमुळे आधीच्या अन्य योजनांचा निधी येणे बंद झाले आहे. संजय...
कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम...
जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथे दोनशे पेक्षा जास्त बेघरांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले....
मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. नामांतराच्या या प्रस्तावाला...
नूंह (वृत्तसंस्था) काँग्रेस धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणातील लोक देशभक्त असून काँग्रेस पक्ष फूट पाडणारा आहे. तसेच संपूर्ण जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच...
छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीत मविआ नको आणि तिसरी आघाडीही नको. निवडणूक लढवायची की पाडायचे, याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही....
चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे,...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू...
छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) समोरचे बघतच राहतील, असा मेळावा दसऱ्याच्या दिवशी नारायण गडावर दुपारी १२ वाजता होणार आहे. या मेळाव्यात मी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech