TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नाही : राहुल गांधी !

vijay waghmare by vijay waghmare
October 4, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नूंह (वृत्तसंस्था) काँग्रेस धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. त्यांनी गुरुवारी भाजपवर सडकून टीका करत या पक्षाला सत्तेतून हुसकावून लावण्याचे आवाहन हरयाणाच्या जनतेला केले.

हरयाणातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी नूंहमध्ये एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. देशात आजघडीला प्रेम आणि द्वेष यादरम्यान लढाई सुरू आहे. काँग्रेस प्रेम पसरविण्याचे काम करते तर भाजप द्वेष पसरवत आहे, असे राहुल म्हणाले. देशात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बंधुभाव आहे. भाजप व आरएसएसचे लोक ज्या ठिकाणी जातात, त्या ठिकाणी द्वेष पसरविण्याचे काम करतात. कोणत्याही राज्यात गेल्यानंतर ते भाषा, धर्म आणि जातीबाबत बोलून देशात तोडण्याचा प्रयत्न करत असतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. गांधीजी म्हणत होते की, द्वेषाला संपुष्टात आणावे लागेल. भारत द्वेष करणारा नाही तर प्रेम करणारा देश आहे. त्यामुळे देशात द्वेषाच्या राजकारणाचा आपण विजय होऊ देणार नाही. देशात फक्त प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा विजय होईल, असे राहुल गांधी म्हणाले. संपूर्ण सभेदरम्यान त्यांनी राज्यघटनेची प्रत आपल्या हातात ठेवली होती.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

राज्यघटनेने गरीब, शेतकरी आणि कामगारांच्या अधिकाराचे संरक्षण केले आहे. परंतु भाजप व आरएसएस राज्यघटनेवर हल्ला करत आहे. देशात विचारसरणीची लढाई सुरू आहे. एकीकडे देश राज्यघटनेवर चालावा यासाठी काँग्रेस झटत आहे. तर दुसरीकडे भाजप व आरएसएसला राज्यघटना संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. महिला कुस्तीपटूच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केले. आपण सगळ्यांनी पाहिले की, भाजपने देशाच्या कुस्तीपटूंसोबत काय केले. भाजपचे नेते न घाबरता महिलांवर अत्याचार करत आहेत. पण भाजपला याच्याशी काहीही देणेघेणे नसल्याची टीका त्यांनी केली. हरयाणा विधानसभेच्या सर्व ९० जागांवर ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केला जाईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत अत्याचारातून महिला गर्भवती ; नराधमाला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ATM मधून पैसे काढण्याचे बदलले नियम ; जाणून घ्या…RBI ने लागू केलेला नवीन नियम

May 20, 2022

घराची भिंत फोडून चोरले सोने चांदीचे दागिने आणि रोकड ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल !

September 10, 2022

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, मात्र मृतांचा आकडा तीन लाखांपार

May 24, 2021

या निवडणुकीत परिवर्तन अटळ : करणदादा पाटील यांनी व्यक्त केला विश्वास !

May 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group