राजकीय

लक्षात ठेवा, तुम्हाला मुंबईत राहायचंय ; मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांना राऊतांचा इशारा !

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाला व्यापार संघटनांनी...

मलमपट्टी नव्हे तयार होणार नवीन रस्ते ; शिवसेनेच्या महापौरांच्या काळात सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरवासियांची खऱ्या अर्थाने नवीन नांदी सुरु झाली आहे. शिवसेनेची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर महापौर जयश्री महाजन यांच्या काळात...

भोसरी जमीन घोटाळा : मंदाकिनी खडसेंना हायकोर्टाचा तूर्तास दिलासा !

मुंबई (वृत्तसंस्था) पुणे भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा...

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी फैसला ; तोपर्यंत दिलासा कायम

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीनावरील आज मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालय याप्रकरणी सोमवारी आपला...

मोदींचा करिष्मा संपला? ; तब्बल १३ नेत्यांचा भाजपला रामराम

लखनऊ (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. तर...

ग्रामगौरव शासन आणि जनतेचा दूत ठरावे ; हसन मुश्रीफांची अपेक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) ग्रामविकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र उंच भरारी घेत आहे. महाविकास आघाडी सरकार अनेक लोकाभिमुख उपक्रम व योजना राबवत असतांना लोकसहभाग...

मविप्र वाद : सरकारी पक्षाने खेळली कायदेशीर खेळी ; पुढील सुनवाई आता २४ जानेवारीला !

जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीश महाजन (girish mahajan), सुनील झंवर (sunil zavar) आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक (rameshwar...

अखिलेश यादवांचा भाजपला हादरा ; ज्येष्ठ मंत्री मौर्य यांच्यासह ८ आमदार समाजवादी पक्षात

लखनौ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारमधील ज्येष्ठ मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह भाजपच्या आठ आमदारांनी भाजपला धक्का दिला असून त्यांनी पक्षाचा...

ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे विकासाचे केंद्र : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. ग्रामीण भागातील शेत रस्त्यांचे डांबरीकरण...

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी साधला खरशेत ग्रामस्थांशी संवाद

मुंबई (वृत्तसंस्था) “साहेब, आमच्या माय भगिनीची व्यथा तुम्ही जाणली आणि २४ तासांच्या आत पाणी आणण्यासाठी असणारा लोखंडी पूल तयार झाला....

Page 304 of 598 1 303 304 305 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!