कृषी

शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरावी : जिल्हाधिकारी अमन मित्तल !

जळगाव (प्रतिनिधी) शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानाची कास धरत शेतीकडे उद्योग म्हणून बघणे गरजेचे आहेत. जिल्ह्यातील...

…अखेर केळी विकास महामंडळास मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता ; 100 कोटींची तरतूद करणार : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे !

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या केळी महामंडळाबाबत निर्णय होत नव्हता. या अनुषंगाने...

वेले-आखातवाडे येथे शेतात वन्य प्राण्यांचा वावर, पिकांचे नुकसान ; शेतकरी त्रस्त !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील वेले-आखातवाडे येथे वन्य प्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हरीण, काळवीट शेतात घुसत असल्यामुळे शेतकऱ्यांचे...

धरणगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

धरणगाव (प्रतिनिधी) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथिल शासकीय गोदामात शासकीय आधारभूत भरड...

‘फार्मर ते ट्रान्सफार्मर’ प्रेरणादायी प्रवास ; शेतकऱ्यांनी उलगडला कृषि विकासाचा पट !

जळगाव (प्रतिनिधी)  इंजिनिअरींग झाल्यानंतर वडीलांनी दोन पर्याय समोर ठेवले. काळ्या आईची सेवा की नोकरी.. यात शेतीला पुढील काळात भवितव्य आहे...

फाली..उदयोन्मुख नेतृत्व विकासाची वाट : अनिल जैन !

जळगाव (प्रतिनिधी) कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. कृषीक्षेत्रात भविष्यात सशक्त नेतृत्व निर्माण व्हावे, शेतीविषयक आत्मविश्वास वाढून ती व्यवसायाभिमूख व्हावी...

शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई न करण्याचे कृषि विभागाचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ठराविक कापूस वाणाचा आग्रह न धरता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या कापूस वाणाची निवड...

फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार : कृषि सहसंचालक मोहन वाघ !

जळगाव (प्रतिनिधी) खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात...

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या ; शेतकऱ्यांचा फालीच्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद !

जळगाव (प्रतिनिधी) उत्पन्नाच्या दृष्टिने कृषीक्षेत्र म्हणजे बेभो-यासाचे असते. त्यामुळे शेतीत करिअर होऊ शकत नाही अशी नकारात्मकता वाढत असते. मात्र उच्च...

फळ व भाजीपाला मूल्यवर्धन साखळीने शेतीत शाश्वतता निर्माण होऊ शकते !

जळगाव (प्रतिनिधी) उत्पादन करताना उत्तम प्रतीचे बी बियाणे, उच्चकृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वतशेती करून, सूक्ष्म सिंचन फर्टिगेशन तंज्ञानाचा...

Page 13 of 48 1 12 13 14 48

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!