जळगाव

जळगाव : माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण निलंबित !

जळगाव (प्रतिनिधी) माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी चंद्रपूर येथे कार्यरत असताना कार्यालयातील कर्मचाऱ्यांची व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकरणे अडकवणूक करून वर्षभर...

भुसावळमध्ये कोसळलेल्या घरांची आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या भिज पावसामुळे भुसावळ शहरातील यावल रोडवर तापी नदी जवळ...

केळीच्या बागेत ओढून नेत महिलेवर अत्याचार; फोटोही केले व्हायरल

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील एका गावात ३६ वर्षीय महिला ही शौचालयास बसलेली असतांना एकाने तिला शेतात ओढत नेत तिचे...

पावसाचा जोर वाढला, धरणातून विसर्ग सुरु ; नदी काठच्या गावांनी सतर्कता बाळगावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग होतो आहे. गिरणा, वाघूर, अंजनी यासह अन्य नद्यांच्या काठावर असलेल्या...

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव !

जळगाव (प्रतिनिधी) भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव उद्या (दि. २७) ला शिवतीर्थ...

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

जळगाव (प्रतिनिधी) ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे....

जानेवारी २०२५ मध्ये एरंडोल येथे होणार राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषद !

धरणगाव (प्रतिनिधी) भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून एरंडोल येथे जानेवारी २०२५ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे...

बोरी धरणाचे ३ दरवाजे उघडले ; बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

पारोळा (प्रतिनिधी) बोरी नदीच्या उगमस्थानी, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पारोळा तालुक्यातील तामसवाडी येथील बोरी धरण १०० टक्के भरल्याची माहिती...

धरणगावातील चिंतामण मोरया परिसरात ग्रामपंचायत करा ; रहिवाशांचे पालकमंत्र्यांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिका हद्दीबाहेरील चिंतामण मोरया परिसरात अनेक नागरिक गेल्या ३० वर्षांपासून राहता आहेत. चिंतामण मोरया परिसर धरणगाव नगरपालिका हद्दीत...

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी !

जळगाव (प्रतिनिधी) भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक...

Page 254 of 1667 1 253 254 255 1,667

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!