जळगाव

पिंप्री येथे १५वित्त आयोगातून बाजार पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू !

पिंप्री खुर्द ता . धरणगाव (प्रतिनीधी) गावातील विविध अडचणी लक्षात घेता १५वित्त आयोगातून बाजार पट्ट्यात काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच सुरू करण्यात...

पी.एम. पाटील सर यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा !

धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील यांनी आपल्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे.   पी.एम....

धरणगावातील विविध समस्यांवर शिवसेनेने पालिका प्रशासन धरले धारेवर !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरात मागील दोन दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा सुरु आहे. शहरात फिल्टर प्लँट असून अशुद्ध पाणीपुरवठा कसा होतो?, याचा जाब...

मोठी बातमी : शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन यांचा राजीनामा !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावातील राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे धरणगाव शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेंद्र महाजन यांनी राजीनामा...

आ. गुलाबराव पाटील यांनी केले मिलींद नार्वेकरांचे सांत्वन !

जळगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे नेते मिलींद नार्वेकर यांच्या मातोश्रीचे निधन झाल्याने पाणीपुरवठा विभागाचे माजी मंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह...

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

पुणे  (प्रतिनिधी) दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व नैसर्गिक...

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव (प्रतिनिधी) गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना प्रत्यक्षात...

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सहभागी, तर मंत्रिपद कशाला हवं? ; खडसेंचा बंडखोर आमदारांना सवाल !

जळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटात सहभागी झाले असतील तर त्यांना आता मंत्रिपद मागण्याचं कुठलंही कारण नाही, त्यांनी हिंदुत्वासाठीच लढावं,...

प्राचार्य डॉ.बिराजदार यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. टी एस बिराजदार हे ३७ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले...

वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू : आयुक्त विद्या गायकवाड

जळगाव (प्रतिनिधी) ‘निसर्गावरील मानवी अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कोरोनासारख्या महामारी अशा अनेक समस्यांना सामोरे...

Page 863 of 1681 1 862 863 864 1,681

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!