नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. हरयाणातील निकाल...
जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील मराठी तरुणांचा हातातील हक्काचा रोजगार कमी होत चालला असून प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. या विरोधात आज...
चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वाटप योजनेचा फॉर्म भरताना अनेक सामान्य महिलांना फसवणुकीचा अनुभव आला आहे. रोजंदारीवर...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव...
जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसारख्या नवीन योजनांमुळे आधीच्या अन्य योजनांचा निधी येणे बंद झाले आहे. संजय...
कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम...
जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथे दोनशे पेक्षा जास्त बेघरांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले....
मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. नामांतराच्या या प्रस्तावाला...
नूंह (वृत्तसंस्था) काँग्रेस धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणातील लोक देशभक्त असून काँग्रेस पक्ष फूट पाडणारा आहे. तसेच संपूर्ण जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech