राजकीय

चोपडा येथे महिलांची शासनाच्या योजनेबाबत प्रचंड नाराजी !

चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू वाटप योजनेचा फॉर्म भरताना अनेक सामान्य महिलांना फसवणुकीचा अनुभव आला आहे. रोजंदारीवर...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष : एकनाथराव खडसे !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचित घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव...

‘लाडकी बहिण ‘मुळे अन्य योजनांचा निधी बंद : आ. एकनाथ खडसे !

जळगाव (प्रतिनिधी) राज्य सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेसारख्या नवीन योजनांमुळे आधीच्या अन्य योजनांचा निधी येणे बंद झाले आहे. संजय...

जळगाव ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी शरदजी पवार गटाला मोठा धक्का

कुसुंबा माजी सरपंच भाऊलाल नामदेव पाटील यांचे चिरंजीव मयुर भाऊलाल पाटील विकास सोसायटी सदस्य. तसेज ग्रा. पंचायत सदस्य बापूराव देवराम...

एकही लाभार्थी जागा व घराकुलापासून वंचित राहू देणार नाही !

जळगाव (प्रतिनिधी) कुसुंबा येथे दोनशे पेक्षा जास्त बेघरांना त्यांच्या हक्काच्या जागेचे उतारे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले....

महायुती सरकारकडून अहिल्यानगर नामांतरावर शिक्कामोर्तब !

मुंबई (वृत्तसंस्था) अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. नामांतराच्या या प्रस्तावाला...

भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नाही : राहुल गांधी !

नूंह (वृत्तसंस्था) काँग्रेस धर्म, भाषा आणि जातीच्या आधारावर भाजपकडून पसरवल्या जात असलेल्या द्वेषाच्या राजकारणाला यशस्वी होऊ देणार नसल्याचे वक्तव्य काँग्रेस...

काँग्रेसला दूर सारून देशाला बळकट करणाऱ्या पक्षाला जनतेने निवडून द्यावे : नरेंद्र मोदी !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हरयाणातील लोक देशभक्त असून काँग्रेस पक्ष फूट पाडणारा आहे. तसेच संपूर्ण जगाला भारताकडून खूप अपेक्षा आहेत. म्हणूनच...

विधानसभेच्या रणांगणात अपक्ष म्हणून उतरू किंवा त्यांचे उमेदवार पाडू : मनोज जरांगे-पाटील !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीत मविआ नको आणि तिसरी आघाडीही नको. निवडणूक लढवायची की पाडायचे, याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही....

केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करतेय : राहुल गांधी यांची टीका !

चंदीगड (वृत्तसंस्था) केंद्रातील भाजप सरकार संविधानावर हल्ला करीत असून गरीब व दलितांकडे कानाडोळा करून काही मूठभर अब्जाधिशांसाठी काम करीत आहे,...

Page 22 of 598 1 21 22 23 598

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!