जळगाव (प्रतिनिधी) वॉटरग्रेस कंपनीसोबत महापालिकेच्या झालेल्या करारानुसार वाहन दुरुस्तीचा खर्च वॉटरग्रेसने करावयाचा आहे. परंतू मनपाने नुकताच तब्बल १२ लाखांचा खर्च...
मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम करणार नसल्याची मोठी घोषणा प्रशांत किशोर यांनी केली होती....
मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचं...
मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला...
धरणगाव (प्रतिनिधी) अँड. संजय महाजन यांची भाजप तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. याच कार्याची दखल घेऊन पक्षाच्यावतीने त्यांना...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१४ लोकसभा निवडणुकांपासून भाजपने केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आपली सत्ता स्थापन केली. भाजपला सत्तेसह आर्थिक स्वरूपात देखील...
मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. जनता पक्षाचं सरकार आलं...
जळगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षण प्रश्नी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही व्यवस्था...
नाशिक (वृत्तसंस्था) 'वाघाशी कधी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची', असा पलटवार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech