TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावधान : वाळू माफियांविरुद्ध तक्रार करताय ; खंडणीसह विनयभंगाच्या बोनस गुन्ह्यासाठी तयार रहा !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात खंडणीच्या गुन्ह्याचा एक नवीन पॅटर्न काही दिवसांपासून सुरु झाला आहे. तुम्ही माहिती अधिकार किंवा सामाजिक कार्यकर्ते असाल आणि समजा तुम्ही वाळू माफियांविरुद्ध तक्रार केली असेल, तर तुमच्याविरुद्ध शंभर टक्के खंडणीचा किंवा महिला अधिकारी असल्यास बोनस म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. यात माझ्यानंतर आता धरणगावाचे रामचंद्र माळी यांची भर पडली आहे, अशी संतप्त भावना माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी  व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर या दोन्ही घटनांमधील एक साम्य बाब म्हणजे दोघांविरुद्ध महसूल अधिकाऱ्यांनी तक्रारी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

READ ALSO

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

याबाबत दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे की, इंग्रज भारतावर राज्य करीत असतांना त्यांना भारतीयांच्या कुठल्याही समस्येशी देणे-घेणे नव्हते. त्यामुळे प्रत्येक अडचण, तक्रार किंवा मागणीसाठी अर्ज करावा लागायचा. मग त्यावर इंग्रज अधिकारी काय तो निर्णय घ्यायचे. परंतू भारत स्वतंत्र झाल्यानंतरही यात काहीही फरक पडलेला नाहीय. प्रत्येक गोष्टीसाठी अर्ज करावा लागतोय. खास करून महसूल विभागाशी निगडीत वाळू व्यवसायाविरुद्ध तर तक्रार करणे म्हणजे आयुष्याशी खेळण्यासारखा विषय झालाय. आजच्या घडीला जिल्ह्यात वाळू व्यवसाय म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. रोजचा लाखोचा टर्नओव्हर असल्यामुळे वाळूच्या अवैध वाहतूकीतून मिळणारा अफाट पैसा दिमतीला सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार आणि यातून वाळू व्यवसायात वाढलेली गुन्हेगारीमुळे जिल्ह्याने अनेक संघर्ष पाहिलेली आहेत. अगदी एकमेकाच्या खुनापर्यंत वाळू माफियांनी मजल गाठली आहे. अगदी यातून खंडणीसह अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे गुन्हे देखील दाखल आहे. याबाबत जळगावच्या उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांचे प्रकरण ताजेच आहे.

 

याचपद्धतीने मी जळगाव तहसीलदार वैशाली हिंगे यांच्याविरुद्ध तक्रार केल्यानंतर आमच्यातील संघर्ष आपण सर्वांनी बघितलाच आहे. आधी विनयभंग आणि नंतर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतू सत्य परेशान होता हैं पराजित नही. त्यामुळे आम्ही महसूलमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि त्यानंतर मग वैशाली हिंगेची तडकाफडकी बदली करण्यात आली. वाळू माफियांच्या विरुद्ध तक्रार केल्यास दाखल होणाऱ्या खंडणीच्या गुन्ह्यात आता धरणगाव कॉंग्रेसचे सरचिटणीस रामचंद्र माळी यांची भर पडली आहे.

 

माझ्याविरुद्धच्या दाखल तक्रारीत जशी काही हास्यास्पद मुद्दे होती. तशीच हास्यास्पद मुद्दे रामचंद्र माळी यांच्याविरुद्धच्या तक्रारीत आहेत. मुळात वाळू माफियांविरुद्ध तक्रार करणे आता गुन्हा झालाय का?. जर असेल, तर तसा फलक महसूल विभागाने आपल्या कार्यालयाबाहेर लावायला काय हरकत आहे?. खरं म्हणजे वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध उठणारा प्रत्येक आवाज आता चिरडला जावू लागला आहे. झटपट श्रीमंत होणारा धंदा म्हणून वाळू व्यवसायाची आता ओळख निर्माण झाली आहे. यामुळे अनेक अनेक तरुण वाळू माफिया बनण्याची हौस राखून आहेत. जिल्ह्यातील वाळू वाहतुकीवर बंदी असतानांही रोज ट्रॅक्‍टर, ट्रक टिप्पर डंपरद्वारे खुलेआम वाळूची सर्रास वाहतूक होत असते, हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. मग ते धरणगाव असो की जळगावचे निमखेडी शिवार !. डोळ्या देखत सर्वकाही सुरु असतांना तक्रारदारांचा आवाज चिरडण्याचा प्रकार आपल्या लोकशाही करता अत्यंत घातक असल्याचेही दीपककुमार गुप्ता यांनी म्हटले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
Next Post

उत्पन्नाच्या नव्या स्रोतांचा कृती कार्यक्रम आखा: ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊतांनी दिले आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरपोच वस्तू वितरण करणाऱ्या कामगार बांधवांना माथाडी कायदा लागू करा : अॅड. जमील देशपांडे

January 15, 2022

Porn च्या व्यसनातून शेजारच्या महिलांसोबत तरुणाने केलेले कृत्य ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

January 20, 2022

कारण नसतांना दोघांकडून मायलेकाला मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

August 21, 2024

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय माविआच्या अजेंड्यावर नाही : राजेश टोपे

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group